अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळणार - राजेश टोपे - जालना राजेश टोपे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13397417-thumbnail-3x2-tope.jpg)
जालना - राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच NDRF ची मदत देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या प्रशासनाला सूचना देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालनात बोलत होते.