thumbnail

By

Published : Mar 22, 2020, 2:31 PM IST

ETV Bharat / Videos

CORONA : रेल्वे मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय.. देशभरातील सर्व प्रवासी रेल्वेसह मुंबईची 'लाईफलाईन' ३१ मार्चपर्यंत बंद

माल वाहतूक गाड्या सोडून कोणतीही प्रवासी रेल्वे ३१ मार्चपर्यंत धावणार नाही. असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मुंबईतील लोकल सेवाही बंद राहणार आहे. यासह कोकण रेल्वेसेवाही बंद राहणार.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.