CORONA : रेल्वे मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय.. देशभरातील सर्व प्रवासी रेल्वेसह मुंबईची 'लाईफलाईन' ३१ मार्चपर्यंत बंद - भारत बंद बातमी
🎬 Watch Now: Feature Video

माल वाहतूक गाड्या सोडून कोणतीही प्रवासी रेल्वे ३१ मार्चपर्यंत धावणार नाही. असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मुंबईतील लोकल सेवाही बंद राहणार आहे. यासह कोकण रेल्वेसेवाही बंद राहणार.