thumbnail

जळगावात प्रतिबंधित 'एचटीबीटी' वाणाची लागवड करत शेतकरी संघटनेचे सरकारविरोधात आंदोलन

By

Published : Jun 23, 2019, 6:25 PM IST

महागडी खते, बियाणे तसेच मजुरीमुळे उत्पादन खर्च हाताबाहेर जात आहे. त्यामुळे शेतीचे गणित अवघड होऊन बसले आहे. यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे टाळण्यासाठी जनुकीय सुधारित वाणांना सरकारने चालना दिली पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.