शेतकऱ्यांना निराश करणारा अर्थसंकल्प - रघुनाथ पाटील - रघुनाथ पाटील लेटेस्ट न्यूज सांगली
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10460694-thumbnail-3x2-patil.jpg)
केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा आहे. अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. तसेच दिल्ली आंदोलनाची छाप या बजेटवर असून, केवळ गहू आणि तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचाच या अर्थसंकल्पात विचार करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.