पूरस्थिती नियंत्रणानंतर जवान अंबाबाईच्या दर्शनाला, स्थानिक महिलांनी साजरे केले रक्षाबंधन - स्थानिक महिलांनी
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांमध्ये जवळपास पाच ते सहा दिवस कोस्टगार्डच्या जवानांनी सतत बचाव कार्य केले. जवानांनी हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पुरस्थिती नियंत्रणात आल्याने जवानांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. यामुळे त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतला.