कोल्हापूर : चिखली व आंबेवाडी गावातील 70 टक्के लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर - Kolhapur Latest News
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12558006-450-12558006-1627113489663.jpg)
कोल्हापूरात महापुरामुळे पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग चिखली व आंबेवाडी गावाला मोठा फटका बसला आहे. एनडीआरएफकडून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे सुरू आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी घेतला.