thumbnail

By

Published : Jul 24, 2021, 1:32 PM IST

ETV Bharat / Videos

कोल्हापूर : चिखली व आंबेवाडी गावातील 70 टक्के लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

कोल्हापूरात महापुरामुळे पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग चिखली व आंबेवाडी गावाला मोठा फटका बसला आहे. एनडीआरएफकडून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे सुरू आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी घेतला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.