thumbnail

By

Published : May 19, 2021, 4:46 PM IST

ETV Bharat / Videos

तौक्ते चक्रीवादळाच्या पावसामुळे वसई-विरारकरांची दैना

पालघर/विरार - तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी खूप नुकसान झाले आहे. 30पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर वसई-विरारमध्ये रौद्र रूप धारण केलेल्या चक्रीवादळाच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, शहरात साचलेल्या पाण्याचा अद्याप निचरा झालेला नाही. अनेक रहिवासी संकुलांत पावसाचे पाणी शिरले आहे. परिणामी तीन दिवसांपासून नसलेली वीज व त्यामुळे येणाऱ्या अडचणीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.