ठाकरे सरकारच्या १०० दिवसातील नेत्यांची 'तू-तू मैं-मैं' - महाविकास आघाडी सरकार १०० दिवस पूर्ण
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात तिन्ही पक्षातील नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे पाहायला मिळाले होते. मग, संजय राऊतांचे इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य असेल, की अशोक चव्हणांचे संविधानाबद्दलचे वक्तव्य. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यावरून विरोधकही या सरकारमध्ये फूट पाडण्याची संधी सोडत नव्हते, याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Mar 7, 2020, 8:07 AM IST