न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे, हैदराबादमध्ये जे खडले ते योग्यच - विवेक ओबेरॉय

By

Published : Dec 8, 2019, 12:02 AM IST

thumbnail

हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कारानंतर आरोपींचा एन्काऊंटर झाला. हा मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. याच विषयावर विवेक ओबेरॉयला मत विचारण्यात आले. त्याच्या मते न्यायव्यवस्थेमार्फतच शिक्षा व्हायला हवी हे मान्य, पण हैदराबादच्या बाबतीत जे घडले ते योग्यच आहे. पीडितेवर ज्या जागी अत्याचार झाला, तिला जाळण्यात आले त्याच जागी त्यांचा खात्मा झाला हे बरेच झाले. या प्रकरणातून दहशत निर्माण होईल. विवेक याबद्दल नेमके काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.