thumbnail

By

Published : Nov 20, 2019, 8:49 PM IST

ETV Bharat / Videos

धक्कादायक ! राज्यभरात 10 महिन्यात 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; नेतेमंडळी सरकारस्थापनेत व्यस्त

सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, घसरणारा बाजारभाव आणि कर्ज, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया यामुळे राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.