भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या शपथविधीवर आक्षेप नोंदवत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर भाजप नेत्यांनी हे सर्व प्रश्न नैराश्यातून उपस्थित केले आहेत, अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या शपथविधीवर आक्षेप नोंदवत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर भाजप नेत्यांनी हे सर्व प्रश्न नैराश्यातून उपस्थित केले आहेत, अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.