रत्नागिरीच्या अथर्व भिडेने दहावीप्रमाणेच बारावीतही मिळविले उज्जवल यश !
रत्नागिरीतल्या अथर्व भिडेने दहावी प्रमाणेच बारावीमध्ये देखील कोकण बोर्डात उज्जवल यश संपादित केले. त्याने विज्ञान शाखेतून 96.46 टक्के गुण मिळवले असून या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.