ETV Bharat / state

वाशिम : अयोध्या निकालाचा सर्व नागरिकांनी सन्मान करावा - पोलीस अधीक्षक

author img

By

Published : Nov 9, 2019, 7:06 AM IST

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरुन कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अयोध्या निकालाचा सर्व नागरिकांनी आदपूर्वक सन्मान करावा - वसंत परदेशी

वाशिम - अयोध्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण देशाच्या हिताचाच असेल. तेव्हा या निकालाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा. तसेच, जिल्ह्यात अतिरिक्त 600 होमगार्ड आणि स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक टीम बोलविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.

वसंत परदेशी

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरुन कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वाशिम - अयोध्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण देशाच्या हिताचाच असेल. तेव्हा या निकालाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा. तसेच, जिल्ह्यात अतिरिक्त 600 होमगार्ड आणि स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक टीम बोलविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.

वसंत परदेशी

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरुन कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Intro:अयोध्या निकालाचा सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा - वसंत परदेशी

अँकर :येणाऱ्या काही दिवसात अयोध्या येथील अडीच एकर जागेचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे,हा निकाल पूर्ण पणे देश हिताचाच असेल,तेव्हा या निकालाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा, तसेच जिल्ह्यात अतिरिक्त 600 होमगार्ड,वस्टेट रीझर्व्ह पोलिस फोर्स ची एक टीम बोलविण्यात आली असल्याचे वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये सांगितलं आहे....

व्हिओ : अयोध्येतील हा निकाल फक्त जागेचा असून हे राम मंदिर व मस्जिदीचा निकाल नाही याची सुद्धा जनतेनी भान ठेवावी,जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,त्यामुळे सर्व सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही,त्याच बरोबर सोशल मीडिया,(समाज माध्याम) यावर ही अंकुश लावण्यात आला आहे,त्यामुळे कोणीही कोणत्याच ग्रुपवर ,फेसबुक वर किव्हा टेक्स संदेश पाठवून कोण्याही समाजाच्या भावना दुखविनाचा प्रयत्न करू नये,असे केल्यास समूह प्रमुख व संदेश पाठविणारा व्यक्ती यांच्यावर संयुक्त कारवाई केल्या जाईल अशा इशारा यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला दिला आहे...Body:अयोध्या निकालाचा सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा - वसंत परदेशीConclusion:अयोध्या निकालाचा सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा - वसंत परदेशी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.