ETV Bharat / state

'सखी मतदान केंद्र', भारत निवडणूक आयोगाचा कौतुकास्पद पायंडा

author img

By

Published : Apr 11, 2019, 9:13 PM IST

वर्ध्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये दोन सखी मतदान केंद्र अशा पद्धतीने सहा विधानसभा मतदारसंघात १२ केंद्र तयार करण्यात आले होते. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. मतदानाच्या या उत्सवात दिलेली जबाबदारीही महिलांनी योग्यरित्या पार पाडली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी मनीषा सावळे यांनी दिली.

सखी मतदान केंद्राविषयी नोडल अधिकारी मनीषा सावळे यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे

वर्धा - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने नवीन कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये 'सखी मतदान केंद्र' अशी संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. वर्ध्यातील पंचायत समिती कार्यालयात दोन मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्राच्या संरक्षणाची जबाबदारीही महिला पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्राविषयी नोडल अधिकारी मनीषा सावळे यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे


वर्ध्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये दोन सखी मतदान केंद्र अशा पद्धतीने सहा विधानसभा मतदारसंघात १२ केंद्र तयार करण्यात आले होते. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. मतदानाच्या या उत्सवात दिलेली जबाबदारीही महिलांनी योग्यरित्या पार पाडली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी मनीषा सावळे यांनी दिली.


महिलांना निवडणुकीत संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण मतदार केंद्राचा अधिकार महिलांना देण्यात आला होता. यामध्ये एक प्रिसायडिंग अधिकारी, ३ मतदान अधिकारी, २ पोलीस महिला अधिकारी, अशा पध्दतीची सखी मतदान केंद्राची आखणी केलेली पाहायला मिळाली.

वर्धा - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने नवीन कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये 'सखी मतदान केंद्र' अशी संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. वर्ध्यातील पंचायत समिती कार्यालयात दोन मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्राच्या संरक्षणाची जबाबदारीही महिला पोलीस कर्मचाऱयांना देण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्राविषयी नोडल अधिकारी मनीषा सावळे यांच्याशी बातचित करताना आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे


वर्ध्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये दोन सखी मतदान केंद्र अशा पद्धतीने सहा विधानसभा मतदारसंघात १२ केंद्र तयार करण्यात आले होते. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. मतदानाच्या या उत्सवात दिलेली जबाबदारीही महिलांनी योग्यरित्या पार पाडली आहे. अशी माहिती नोडल अधिकारी मनीषा सावळे यांनी दिली.


महिलांना निवडणुकीत संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. संपूर्ण मतदार केंद्राचा अधिकार महिलांना देण्यात आला होता. यामध्ये एक प्रिसायडिंग अधिकारी, ३ मतदान अधिकारी, २ पोलीस महिला अधिकारी, अशा पध्दतीची सखी मतदान केंद्राची आखणी केलेली पाहायला मिळाली.

Intro:मतदानाची केंद्राची संपूर्ण जवाबदारी महिला अधिकाऱ्यांवर, भारत निर्वाचनाचा कौतुकास्पद पायंडा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय निर्वाचन आयोगाने नवीन कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सखी मतदान केंद्र अशी संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही महिला अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. वर्ध्यातील पंचायत समिती कार्यालयात दोन मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे संरक्षणासाठी देण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी सुद्धा महिला होत्या. प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये दोन सखी मतदान केंद्र अशा पद्धतीने सहा विधानसभा मतदारसंघात हे 12 केंद्र तयार करण्यात आले होते.

याबाबत नोडल अधिकारी मनीषा सावळे बोलताना सांगितले ही महिला या सगळ्या क्षेत्रात पुढे असताना मतदानाच्या या उत्सवात त्यांनी सुद्धा लावत ही जबाबदारी सांभाळून योग्यरीत्या पार पाडली आहे.

महिलांना निवडणूकीत संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे असे बोलले जात आहे. संपूर्ण मतदार केंद्राचा अधिकार या चार महिलांनस देण्यात आला होता. यामध्ये एक प्रिसायडिंग अधिकारी, तीन मतदान अधिकारी, दोन पोलीस महिला अधिकारी, अश्या पध्दतीने सखी मतदान केंद्रावर पाहायला मिळाली.


Body:पराग ढोबळे,वर्धा.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.