ETV Bharat / state

दिवाळीच्या सुट्टीमुळे घसरणारा मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्यावर!

author img

By

Published : Oct 20, 2019, 1:22 PM IST

शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने लाखो मतदार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. उत्तर भारतीय, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड असल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे.

रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी

ठाणे - मागील दोन दिवसात शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने लाखो मतदार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. उत्तर भारतीय, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड असल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. मतदानाचा हा घसणारा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे २४ तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीमुळे घसणारा मतदानाचा टक्का कोण्याच्या पथ्यावर

मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १ लाख ५ हजार ६१० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ठाण्यात ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार असून त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ७३.७३ टक्के आहे. जिल्ह्यात ७७ भरारी पथके नेमली आहे. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५० तर, नवी मुंबई हद्दीत ८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १९ अशी एकूण ७७ भरारी पथके आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीतपणे राबवण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण ६६२१ मतदान केंद्रे असून, लिफ्ट सुविधांसह असलेले २५१ मतदान केंद्रे वगळता ६३७० मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. यापैकी ५५०८ ही मतदान केंद्रे तळमजल्यावर आणि ८६२ मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत.

ठाणे - मागील दोन दिवसात शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने लाखो मतदार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. उत्तर भारतीय, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड असल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. मतदानाचा हा घसणारा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे २४ तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीमुळे घसणारा मतदानाचा टक्का कोण्याच्या पथ्यावर

मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १ लाख ५ हजार ६१० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ठाण्यात ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार असून त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ७३.७३ टक्के आहे. जिल्ह्यात ७७ भरारी पथके नेमली आहे. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५० तर, नवी मुंबई हद्दीत ८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १९ अशी एकूण ७७ भरारी पथके आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीतपणे राबवण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण ६६२१ मतदान केंद्रे असून, लिफ्ट सुविधांसह असलेले २५१ मतदान केंद्रे वगळता ६३७० मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. यापैकी ५५०८ ही मतदान केंद्रे तळमजल्यावर आणि ८६२ मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत.

Intro:kit 319Body:दिवाळीच्या सुट्टीमुळे मतदानाचा घसणारा टक्का कोण्याच्या पथ्यावर !

ठाणे : मतदानाला काही तासाचा अवधी शिल्लक असतानाच, गेल्या २ दिवसात शाळा, कॉलेजला दिवाळीची सुट्टी पडल्याने लाखो मतदार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रेल्वे आणि खाजगी ट्रॅव्हल्स, एसटीचे रिझर्व्हेशन हाऊसफुल्ल झाले असून उत्तर भारतीय, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड असल्याने विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून हा घसणारा टक्का कोण्याच्या पथ्यावर पडणार हे २४ तारखेच्या निकालानंतर स्पस्ट होणार आहे.
मतदार यादी विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हामध्ये १ लाख ५ हजार ६१० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार असून त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ७३.७३ टक्के आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधल्या दिवसापर्यंत नवी नोंदणी सुरू होती. त्यामुळे यातही काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ७७ भरारी पथके नेमली असून, यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५० तर नवी मुंबई हद्दीत ८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १९ अशी एकूण ७७ भरारी पथके आहेत. जिल्ह्यात एकूण हजार १६० शस्त्र परवाने आहेत. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४ हजार ३२७, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९६२ आणि ठाणे ग्रामीण पोलीस ८७१ आहेत. यापैकी निवडणुकीच्या काळात १ हजार ७२९ जमा करण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत १ हजार ३९५, नवी मुंबई २२ आणि ठाणे ग्रामीण ३१२ अशी एकूण १ हजार ७२९ जमा करण्यात आली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीतपणे राबण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ६६२१ मतदान केंद्रे असून, लिफ्ट सुविधासह असलेले २५१ मतदान केंद्रेवगळता ६३७० मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. यापैकी ५५०८ ही मतदान केंद्रे तळमजल्यावर ८६२ मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत.
दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने बहुतांशी शाळा आणि कॉलेजला या काळात सुट्टी असते. त्यामुळे दरवर्षी मुबई-ठाणे परिसरातून लाखो कुटुंबे आपल्या मूळ गावी जात असतात, त्यासाठी काही महिने आधीच रेल्वे, एसटी आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे रिझर्व्हेशन केले जाते. यंदा मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली परिसरात २१ ऑक्टोबर रोजी निवडणूक असल्या तरी यादरम्यान बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी गाड्या हाऊसफुल्ल झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे गावी जाणाऱ्या मतदारांचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे.


Conclusion:vidhasbha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.