ETV Bharat / state

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

author img

By

Published : Nov 19, 2019, 8:46 PM IST

पहिल्या घटना मौलाना आझादनगरच्या शांतीनगर परिसरातील आहे. या घटनेत १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अजीम सलीम शेख ( वय २०, रा. गैबीनगर ) याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या अजीमकडे पीडितेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला.

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्काराने भिंवडी हादरली आहे. दोघींपैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या दोन्हीं घटनांचे गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटना मौलाना आझादनगरच्या शांतीनगर परिसरातील आहे. या घटनेत १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अजीम सलीम शेख ( वय २०, रा. गैबीनगर ) याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या अजीमकडे पीडितेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला.

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

तेव्हा पीडितेला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आणि तिने अजीम विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अजीम घरातून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सोनाळे येथील चाळीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजण्याच्या सुमाराच ३ अनोळखी नराधमांनी पीडितेचे अपहरण केले आणि तिचा बलात्कार केला. तीन दिवसानंतर पीडितेने कशीबशी सुटका करत घर गाठले. त्यानंतर तिने घडलेली हकिकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. तेव्हा कुटुंबियांनी सोमवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला असताना पोलिसांनी केवळ अपहरण व धमकावणे अशी कलम लावत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे मुलीवर बलात्कार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असताना पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, बलात्कार, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना बेसुमार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाळकरी मुलींवर झालेल्या बलात्काराने भिंवडी हादरली आहे. दोघींपैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या दोन्हीं घटनांचे गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटना मौलाना आझादनगरच्या शांतीनगर परिसरातील आहे. या घटनेत १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अजीम सलीम शेख ( वय २०, रा. गैबीनगर ) याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. दुधाच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या अजीमकडे पीडितेने लग्नाची मागणी केली असता, त्याने नकार दिला.

धक्कादायक...! भिवंडीत दोन शाळकरी मुलींवर बलात्कार

तेव्हा पीडितेला आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आणि तिने अजीम विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अजीम घरातून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सोनाळे येथील चाळीत राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजण्याच्या सुमाराच ३ अनोळखी नराधमांनी पीडितेचे अपहरण केले आणि तिचा बलात्कार केला. तीन दिवसानंतर पीडितेने कशीबशी सुटका करत घर गाठले. त्यानंतर तिने घडलेली हकिकत आपल्या कुटुंबियांना सांगितली. तेव्हा कुटुंबियांनी सोमवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला असताना पोलिसांनी केवळ अपहरण व धमकावणे अशी कलम लावत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे मुलीवर बलात्कार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असताना पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, बलात्कार, चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना बेसुमार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Intro:kit 319Body:दोन शाळकरी मुलींवर बलात्काराच्या घटनेनं भिवंडी हादरली ; एका घटनेत गँगरेप !

ठाणे :- पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते कि, महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मात्र तसे न दिसता आजही महिलांना ‘पावला-पावलावर असते भय; अन् म्हणे संरक्षाणाची केली सोय,’ अशीच काहीशी परिस्थिती भिवंडी शहरात पाहायला मिळाली आहे . भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळकरी मुलींवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्काराच्या घटनेने भिवंडी हादरली असून त्यापैकी एका मुलीवर गँगरेप झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे. या दोन्हीं घटनांचे गुन्हे शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत मौलाना आझादनगर ,शांतीनगर परिसरातील १७ वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिश दाखवून नराधम अजीम सलीम शेख ( २० रा. गैबीनगर ) याने १० सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी त्याच्या राहत्या घरी बोलावून पिडीत मुलीवर अत्याचार केला. दुधाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अजीम याच्याकडून वारंवार शारीरिक अत्याचार होऊ लागल्याने मुलीने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र शरीर सुख उपभोगल्यानंतर नराधम अजीम याने लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून अत्याचारी अजीम शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अजीम घरातून फरार झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय विश्वास जाधव करीत आहे.

दुसऱ्या घटनेत सोनाळे येथील अशोक म्हात्रे यांच्या चाळीत राहणारी १५ वर्षीय शाळकरी मुलगी भादवड ,पाईपलाईन येथे येत असताना १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ३ अनोळखी नराधमांनी तिचे अपहरण करून तिला कारमध्ये कोंबून आसनगांव रेल्वे स्टेशन येथे नेवून एका खोलीत डांबून ठेवून तिला धमकावून पावडर भरण्याचे काम करण्यास भाग पाडले. तीन दिवस तिला डांबून ठेवल्यानंतर तिने कशीतरी आपली सुटका करून घेऊन आपले घर गाठले. त्यानंतर तिने घडलेली हकीकत आपल्या कुटूंबियांना सांगितली असता सोमवारी याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .मात्र सदर मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला असताना पोलिसांनी केवल अपहरण व धमकावणे याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे मुलीवर बलात्कार झाल्याचे नमूद केलेले असताना पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून ,बलात्कार ,चोऱ्या आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना बेसुमार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

Conclusion:rep
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.