ETV Bharat / state

मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस; वातावरणातील थंडी ओसरली

author img

By

Published : Dec 26, 2019, 8:02 AM IST

परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा गेल्या 15 वर्षांमध्ये सर्वात खाली आला आहे. परंतु, काल दिवसभर तापमानात अचानक वाढ झालेली पहायला मिळाली. कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंशांवर पोहोचले होते. मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे रात्रीतून थंडी गायब झाली आहे.

rains
प्रातिनिधीक छायाचित्र

परभणी - जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस पडला. बुधवारी दिवसभर वातावरणात उष्णता असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. रात्रभर रिमझिम पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडी बऱ्याच अंशी ओसारली आहे.

मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा गेल्या 15 वर्षांमध्ये सर्वात खाली आला आहे. परंतु, काल दिवसभर तापमानात अचानक वाढ झालेली पाहायला मिळाली. कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंशांवर पोहोचले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे रात्रीतून थंडी गायब झाली आहे.

हेही वाचा - जळगावात अवकाळी पाऊस; रब्बीच्या पिकांना फटका

ढगाळ वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे. याचा फटका रब्बीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. गव्हाची पेरणी झालेली असून उगवत्या गव्हाला थंडीची आवश्यकता आहे. मात्र, अवेळी पडलेला पाऊस गहू पीकाला मारक ठरू शकतो. वातावरणही दूषित होण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परभणी - जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस पडला. बुधवारी दिवसभर वातावरणात उष्णता असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. रात्रभर रिमझिम पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडी बऱ्याच अंशी ओसारली आहे.

मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा गेल्या 15 वर्षांमध्ये सर्वात खाली आला आहे. परंतु, काल दिवसभर तापमानात अचानक वाढ झालेली पाहायला मिळाली. कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंशांवर पोहोचले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे रात्रीतून थंडी गायब झाली आहे.

हेही वाचा - जळगावात अवकाळी पाऊस; रब्बीच्या पिकांना फटका

ढगाळ वातावरण असल्याने उकाडा वाढला आहे. याचा फटका रब्बीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. गव्हाची पेरणी झालेली असून उगवत्या गव्हाला थंडीची आवश्यकता आहे. मात्र, अवेळी पडलेला पाऊस गहू पीकाला मारक ठरू शकतो. वातावरणही दूषित होण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Intro:परभणी - परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर सर्वत्र पाऊस पडला. काल दिवसभर वातावरणात उष्णता होती. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली असतानाच रात्रभर रिमझिम पडलेल्या पावसामुळे वातावरणातील थंडी बऱ्याच अंशी ओसारल्याचे दिसून येत आहे.Body:

परभणी जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानाचा पारा 15 वर्षाच्या खाली आला आहे. त्यामुळे वातावरणात बऱ्यापैकी थंडी जाणवू लागली होती; परंतु काल दिवसभर तापमानात अचानक वाढ झाली. कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 19 अंश वर पोहोचले होते. यामुळे वातावरणातील उकाडा वाढला होता. परिणामी पावसाची शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार मध्यरात्री बारा वाजेनंतर परभणी पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जवळपास संपूर्ण जिल्ह्यात पडला. यामुळे रात्रीतून थंडी गायब झाली, असेच म्हणावे लागेल. ढगाळ वातावरण असल्याने थोडासा उकाडा वाढला आहे. त्यामुळे याचा फटका आता पिकांना बसण्याची शक्यता आहे. गव्हाची पेरणी झालेली असून उगवत्या गव्हाला आता थंडीची आवश्यकता आहे. मात्र अवेळीचा पाऊस आणि उघडा या पिकांना मारक ठरतो आहे. तसेच वातावरणही दूषित बनण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केला जात आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_rain_visConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.