ETV Bharat / state

अक्कलकुव्यात शिवसेना कार्यालय जाळले

author img

By

Published : Jan 9, 2020, 2:01 PM IST

शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे कार्यालय जाळल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून ही जाळपोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

शिवसेना कार्यालय जाळले
शिवसेना कार्यालय जाळले

नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे कार्यालय जाळल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून ही जाळपोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अक्कलकुवा येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.

अक्कलकुव्यात शिवसेना कार्यालय जाळले


गुरुवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयावर गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांनी घेराव घातला. अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असून तणावपूर्ण शांतता आहे.

हेही वाचा - दिल्लीत 'प्रिंटीग प्रेस'ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; शोधकार्य सुरू

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. निकालानंतर लगेचच सेना कार्यालयाला आग लावल्याची घटना घडल्याने हा राजकीय वैमनस्याचा प्रकार असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे कार्यालय जाळल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून ही जाळपोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अक्कलकुवा येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.

अक्कलकुव्यात शिवसेना कार्यालय जाळले


गुरुवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयावर गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांनी घेराव घातला. अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असून तणावपूर्ण शांतता आहे.

हेही वाचा - दिल्लीत 'प्रिंटीग प्रेस'ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; शोधकार्य सुरू

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. निकालानंतर लगेचच सेना कार्यालयाला आग लावल्याची घटना घडल्याने हा राजकीय वैमनस्याचा प्रकार असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निकालानंतर अक्कलकुवा शहरातील शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या कार्यालयाची जाळल्या ची घटना घडली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून ही जाळपोळ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर शहरात शांतता आहे.Body:अक्कलकुवा शहरातील महामार्गाच्या समोर असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात काल रात्री उशिरा ने जाळपोळ झाल्याची घटना घडली असून सकाळी ही घटना समजल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयावर सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाणे आवारात जमाव जमला आहे. अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठ सहा गावात शुकशुकाट असून तणावपूर्ण शांतता आहे. यामुळे अक्कलकुवा शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र वेळीच प्रशासनाने मध्यस्थी करून शहरात शांतता निर्माण केली. Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.