ETV Bharat / state

'नागपूर मेट्रोच्या संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा'

आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही शासकीय उपक्रमामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे किंवा त्यांना पगारवाढ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वनकर म्हणाले.

author img

By

Published : May 21, 2019, 7:45 PM IST

महामेट्रोच्या संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना अरुण वनकर

नागपूर - महामेट्रोने आचारसंहितेच्या काळात कर्माचाऱ्यांची पदोन्नती केली. त्यामुळे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जयजवान जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर यांनी केली आहे.

महामेट्रोच्या संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना अरुण वनकर

आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही शासकीय उपक्रमामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे किंवा त्यांना पगारवाढ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वनकर म्हणाले.

सीताबर्डी ते खापरी या मार्गावर गेल्या ७ मार्चला मेट्रो सुरू करण्यात आली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळेच मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी मेट्रो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली, असा अध्यादेश मेट्रोने ८ मार्चला काढला. त्यामुळे ही पदोन्नती आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.

नागपूर - महामेट्रोने आचारसंहितेच्या काळात कर्माचाऱ्यांची पदोन्नती केली. त्यामुळे महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षीत यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जयजवान जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर यांनी केली आहे.

महामेट्रोच्या संचालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना अरुण वनकर

आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही शासकीय उपक्रमामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पदोन्नती करणे किंवा त्यांना पगारवाढ देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वनकर म्हणाले.

सीताबर्डी ते खापरी या मार्गावर गेल्या ७ मार्चला मेट्रो सुरू करण्यात आली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळेच मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी मेट्रो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली, असा अध्यादेश मेट्रोने ८ मार्चला काढला. त्यामुळे ही पदोन्नती आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.

Intro:नागपूर

आचारसंहितेचा उल्लंघन करीत महामेट्रो नि केली कर्मचार्यांची पदोन्नती

महामेट्रो चे व्यापस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनि लोकसभा निवडणुकीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन केल्या मुळे त्यांचा वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जयजवान जय किसान संघटनेचे सचिव अरुण वनकर यांनी केलिय आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही शासकीय उपक्रमा मध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पदोन्नती देने किंवा त्यांची पगार वाढ करणे हे आचार संहितेचा भंग असून निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी या करिता ते निवडणूक अधिकाऱ्यानं कडे तक्रार करणार अशी माहिती जय जवान जय किसान संघटनेनि दिली. Body:सीताबर्डी ते खापरी या मार्गवर ७ मार्च ला मेट्रो सुरू करण्यात आली मेट्रो च्या कर्मचाऱ्यांन मुळेच मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं त्या करिता मेट्रो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत आहेत असा अध्यादेश मेट्रो नि ८ मार्च ला काढलाय त्या मुळे ही पदोन्नती आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचं आरोप संघटनेनि केलाय

बाईट- अरुण वानकर, सचिव जयजवान जय किसान संघटना
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.