ETV Bharat / state

"सध्या भारतात फक्त ‘मोदी’ लिपी दिसते"

author img

By

Published : Jan 21, 2020, 11:29 PM IST

अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्षापासून पाहत आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला आहे. संगणकावर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असते, असे सुंदर लिखाणावर राज म्हणाले.

raj thackeray comment on modi in mumbai
raj thackeray comment on modi in mumbai

मुंबई - सध्या भारतात 'मोडी' लिपी नाही तर फक्त 'मोदी' लिपी दिसते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अच्युत पालव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

"सध्या भारतात फक्त ‘मोदी’ लिपी दिसते"

हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारकाचे होणार सुशोभीकरण, लोकप्रतिनिधींकडून दखल

अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्षांपासून पाहत आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला आहे. संगणकावर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असते, असे सुंदर लिखाणावर राज म्हणाले.

पुढे बोलताना राज म्हणाले की, अच्युत पालव यांना मी कॉलेज जीवनापासून पाहत आहे. त्यांचा हा प्रवास साधासुधा नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे. चांगले अक्षर असणे या सारखे समाधान नाही. माझे अक्षर माझ्या वडिलांमुळे आणि बाळासाहेब यांच्यामुळे आहे. आज अच्युत पालव यांचे जगात नाव आहे. सध्या भारतात केवळ मोडी लिपी दिसते. माझ्या आजोबांची सही मोडी लिपीत असायची. या प्रवासाबद्दल मी अच्युत पालव यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत उद्घाटनप्रसंगी राज ठाकरे यांनी पालव यांचे कौतुक केले.

मुंबई - सध्या भारतात 'मोडी' लिपी नाही तर फक्त 'मोदी' लिपी दिसते, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. अच्युत पालव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

"सध्या भारतात फक्त ‘मोदी’ लिपी दिसते"

हेही वाचा- ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारकाचे होणार सुशोभीकरण, लोकप्रतिनिधींकडून दखल

अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्षांपासून पाहत आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला आहे. संगणकावर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असते, असे सुंदर लिखाणावर राज म्हणाले.

पुढे बोलताना राज म्हणाले की, अच्युत पालव यांना मी कॉलेज जीवनापासून पाहत आहे. त्यांचा हा प्रवास साधासुधा नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे. चांगले अक्षर असणे या सारखे समाधान नाही. माझे अक्षर माझ्या वडिलांमुळे आणि बाळासाहेब यांच्यामुळे आहे. आज अच्युत पालव यांचे जगात नाव आहे. सध्या भारतात केवळ मोडी लिपी दिसते. माझ्या आजोबांची सही मोडी लिपीत असायची. या प्रवासाबद्दल मी अच्युत पालव यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत उद्घाटनप्रसंगी राज ठाकरे यांनी पालव यांचे कौतुक केले.

Intro:मुंबई

अनेक दिवस शांत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली. आज एका उदघाटन कार्यक्रमात सध्या भारतात मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसते असे म्हणत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राज हे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कला प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शनावेळी राज बोलत होते.
Body:अच्युत पालवांचा प्रवास मी खूप वर्ष पाहतोय. आणि यामागे एकच कारण आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा उपयोग वेळोवेळी केला. अक्षर सुंदर असा आशय असणारं पुस्तकावर सुविचार आहे. याबाबत मी अच्युत पालव यांना सांगितलंय की सर्व डॉक्टरांच्या ओपीडी बाहेर लाव. कॉम्पुटरवर कितीही काम करा पण ओरिजनल ते ओरिजन असतं. अच्युत पालव यांना मी कॉलेज जीवनापासून पाहतोय. त्यांचा हा प्रवास साधासुधा नाही. इथपर्यत पोहचण्यासाठी त्यांनी खूप धक्के खाल्ले आहेत. चांगलं अक्षर असणं या सारख समाधान नाही. माझं अक्षर माझ्या वडिलांमुले आणि बाळासाहेब यांच्या मुळे आहे.
आज अच्युत पालव याच जगात नाव आहे. सध्या भारतात केवळ मोडी लिपी दिसते. माझ्या अजोंबांची सही मोडी लिपीत असायची या प्रवासा बद्दल मी अच्युत पालव यांचं अभिनंदन करतो. असे उदघाटनप्रसंगी राज यांनी पालव यांचे कौतुक केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.