ETV Bharat / state

'220 प्लस जागा निवडून येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'

author img

By

Published : Sep 21, 2019, 2:36 PM IST

Updated : Sep 21, 2019, 3:59 PM IST

विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. मात्र, युतीच्या चर्चांचे गुऱहाळ अजूनही सुरूच आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला बोलताना दिली.

चंद्रकांत पाटील

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. मात्र, युतीच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला बोलताना दिली. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे...

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी

तसेच आमच्या जागा 220 च्या खाली येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या आहेत. मात्र, युतीच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'ई टीव्ही भारत'ला बोलताना दिली. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे...

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी

तसेच आमच्या जागा 220 च्या खाली येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 21, 2019, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.