ETV Bharat / state

मुंबईकरांनो आजारपण अंगावर काढू नका वेळेवर उपचार घ्या - महापालिकेचे आवाहन

author img

By

Published : Aug 11, 2019, 7:53 AM IST

Updated : Aug 11, 2019, 8:30 AM IST

मुंबईत पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. पावसाळ्यादरम्यान व नंतर विशेष करून मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ, अतिसार आदी आजार पावसाळा व पावसाळ्यानंतर उद्भवतात.

मुंबई महानगरपालिका

मुंबई - पाऊस पडून गेल्यावर काही दिवसांनी साचलेल्या पाण्यामध्ये राहिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या आजारांमध्ये डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसी सारख्या आजरांचा समावेश असून वेळेवर योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे कोणतेही आजार अंगावर न काढता पालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे.

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची प्रतिक्रिया

मुंबईत गेला महिनाभर पाऊस पडत होता. पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. पावसाळ्यादरम्यान व नंतर विशेष करून मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ, अतिसार आदी आजार पावसाळा व पावसाळ्यानंतर उद्भवतात. १ जून ते ३१ जुलैपर्यंत लेप्टोचे ६२ रुग्ण आळढले असून एकाचा मृत्यू झाला. तर डेंग्युचे २१ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर मलेरियाचे ३५१ रुग्ण आढळल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली.

मलेरिया, डेंग्यु आदी साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी धुम्रफवारणी केली जात आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तसेच आजारांवर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. तर मलेरिया, डेंग्युवर आळा मिळवण्यासाठी फवारणीही करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईटवर कारवाई -

मुंबईत ठिकठिकाणी इमारती उभारण्यासाठी बांधकमे सुरू आहेत. अशा बांधकाम ठिकाणी पाणी साठवून ठेवल्यामुळे साथीचे आजार पसरतात. बांधकाम ठिकाणी पाण्याचा साठा करु नये, असा इशारा देऊनही दुर्लक्ष केले जाते. अशा दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईट्स पालिकेच्या रडारवर आहेत. पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या साईटसवर आरोग्य विभागाकडून योग्य ती कारवाई केली जात असल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

मुंबई - पाऊस पडून गेल्यावर काही दिवसांनी साचलेल्या पाण्यामध्ये राहिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या आजारांमध्ये डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसी सारख्या आजरांचा समावेश असून वेळेवर योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे कोणतेही आजार अंगावर न काढता पालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे.

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची प्रतिक्रिया

मुंबईत गेला महिनाभर पाऊस पडत होता. पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. पावसाळ्यादरम्यान व नंतर विशेष करून मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ, अतिसार आदी आजार पावसाळा व पावसाळ्यानंतर उद्भवतात. १ जून ते ३१ जुलैपर्यंत लेप्टोचे ६२ रुग्ण आळढले असून एकाचा मृत्यू झाला. तर डेंग्युचे २१ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर मलेरियाचे ३५१ रुग्ण आढळल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली.

मलेरिया, डेंग्यु आदी साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी धुम्रफवारणी केली जात आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तसेच आजारांवर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. तर मलेरिया, डेंग्युवर आळा मिळवण्यासाठी फवारणीही करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईटवर कारवाई -

मुंबईत ठिकठिकाणी इमारती उभारण्यासाठी बांधकमे सुरू आहेत. अशा बांधकाम ठिकाणी पाणी साठवून ठेवल्यामुळे साथीचे आजार पसरतात. बांधकाम ठिकाणी पाण्याचा साठा करु नये, असा इशारा देऊनही दुर्लक्ष केले जाते. अशा दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईट्स पालिकेच्या रडारवर आहेत. पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या साईटसवर आरोग्य विभागाकडून योग्य ती कारवाई केली जात असल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

Intro:मुंबई - पाऊस पडून गेल्यावर काही दिवसांनी साचलेल्या पाण्यामध्ये राहिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या आजारांमध्ये डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसी सारख्या आजरांचा समावेश असून वेळेवर योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे कोणतेही आजार अंगावर न काढता पालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी केले आहे.Body:मुंबईत गेला महिनाभर पाऊस पडत होता. पावसादरम्यान अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना ये जा करावी लागली. पावसाळ्यादरम्यान व नंतर विशेष करून मलेरिया, डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ, अतिसार आदी आजार पावसाळा व पावसाळ्यानंतर उद्भवतात. १ जून ते ३१ जुलैपयॅंत लेप्टोचे ६२ रुग्ण आळढले असून एकाचा मृत्यू झाला. तर डेंग्युचे २१ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर मलेरियाचे ३५१ रुग्ण आढळल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली.

मलेरिया, डेंग्यु आदी साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी धुम्रफवारणी केली जात आहे. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत रुग्णालयांमध्ये विशेष ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तसेच आजारांवर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. तर मलेरिया, डेंग्युवर आळा मिळवण्यासाठी फवारणीही करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईटवर कारवाई -
मुंबईत ठिकठिकाणी इमारती उभारण्यासाठी बांधकमे सुरु आहेत. अशा बांधकाम ठिकाणी पाणी साठवून ठेवल्यामुळे साथीचे आजार पसरतात. बांधकाम ठिकाणी पाण्याचा साठा करु नये, असा इशारा देऊनही दुर्लक्ष केले जाते. अशा दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम साईटस पालिकेच्या रडारवर आहेत. पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या साईटसवर आरोग्य विभागाकडून योग्य ती कारवाई केली जात असल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची बाईट Conclusion:
Last Updated : Aug 11, 2019, 8:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.