ETV Bharat / state

युवराज आता 'म्हातारीचा बुट' हवाय म्हणून बालहट्ट करतील...

author img

By

Published : Jan 30, 2020, 12:44 PM IST

मुंबईतील वादग्रस्त मेट्रो कारशेड शहरातील इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Ashish Shelar And Aaditya Thackeray
Ashish Shelar And Aaditya Thackeray

मुंबई - मेट्रो समितीने दिलेला अंतिम अहवाल स्वीकारणे सरकारला बंधनकारक नाही, असे विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन प्रतिउत्तर दिले आहे. पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला 'म्हातारीचा बूट' हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं ! असे ट्विट करून शेलारांनी आदित्य यांच्यावर मिश्किल टीका केली आहे.

  • पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.

    मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
    एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मुंबईतील वादग्रस्त मेट्रो कारशेड शहरातील इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - अहवालानुसार 'आरे'च्या ठिकाणीच कारशेड उभारावे, किरीट सोमैयांची मागणी
ज्या ठिकाणी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच ठिकाणी कारशेड उभारावे, अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमैया यांनी केली. सोमैया यांच्या मागणीवर बुधवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आलेला अहवाल सरकारला स्वीकारणे बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुंबई - मेट्रो समितीने दिलेला अंतिम अहवाल स्वीकारणे सरकारला बंधनकारक नाही, असे विधान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन प्रतिउत्तर दिले आहे. पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला 'म्हातारीचा बूट' हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं ! असे ट्विट करून शेलारांनी आदित्य यांच्यावर मिश्किल टीका केली आहे.

  • पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.

    मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
    एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मुंबईतील वादग्रस्त मेट्रो कारशेड शहरातील इतर ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - अहवालानुसार 'आरे'च्या ठिकाणीच कारशेड उभारावे, किरीट सोमैयांची मागणी
ज्या ठिकाणी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच ठिकाणी कारशेड उभारावे, अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमैया यांनी केली. सोमैया यांच्या मागणीवर बुधवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आलेला अहवाल सरकारला स्वीकारणे बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Intro:म्हातारीचा बुट " हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं !भाजपचा ठाकरेंना टोला

मेट्रो मुंबई कारशेड प्रकल्पाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामध्येच काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मेट्रो समितीने राज्य सरकारला मेट्रोच्या कारशेड ची जागा न बदलता आहे त्याच जागी कारशेड बनवण्यासाठी अवहाल सदिला आहे त्यामुळे कारशेड आरे येथेच व्हावे अशी मागणी भाजप नेत्यांनी केली . त्यावर काल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आलेला अहवाल सरकारला स्वीकारणे बंधनकारक नाही असं म्हटलं आहे.त्यामुळे भाजपची प्रतिक्रिया येणं अपेक्षित होत त्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे.


मुंबईतील वादग्रस्त मेट्रो ३ चं आरे कारशेड शहरातील इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच हा अहवाल स्वीकारणं राज्य सरकारला बंधनकारक नसल्याचं वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

यावर भाजप नेते शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला . . तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे . मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला " म्हातारीचा बुट " हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं ! भाजप नेते आशिष शेलारांनी ट्विटद्वारे मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे .Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.