ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस

author img

By

Published : Dec 23, 2019, 11:29 AM IST

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले. आणीबाणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis kolhapur press
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर - आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही मागणी लावून धरली होती. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. मात्र, त्यांनी फक्त पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आज अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज आहे. या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याची तयारी नाही. मदतीची गरज आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले. आणीबाणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले. हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, हे अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता होती. आम्ही ५ तास प्रश्न उपस्थित केले. मात्र, मंत्र्यांनी फक्त ३ मिनिटे बोलून उत्तरे दिली, असेही फडणवीस म्हणाले.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली -
सकल उत्पन्नाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे. 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्याचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला असल्याचे आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. आज दिसत असलेले उद्धव ठाकरे मी यापूर्वी पाहिले नाही, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर - आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही मागणी लावून धरली होती. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. मात्र, त्यांनी फक्त पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आज अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज आहे. या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याची तयारी नाही. मदतीची गरज आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले. आणीबाणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले. हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, हे अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता होती. आम्ही ५ तास प्रश्न उपस्थित केले. मात्र, मंत्र्यांनी फक्त ३ मिनिटे बोलून उत्तरे दिली, असेही फडणवीस म्हणाले.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली -
सकल उत्पन्नाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे. 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्याचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला असल्याचे आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. आज दिसत असलेले उद्धव ठाकरे मी यापूर्वी पाहिले नाही, असेही ते म्हणाले.

Intro:*कोल्हापूर फडणवीस ब्रेकिंग*

अधिवेशन फक्त औपचारिकता

अधिवेशनात आम्ही पाच-सहा तास प्रश्न उपस्थित केले पण मंत्र्यांनी केवळ 3 मिनिटे बोलून उत्तर देत वेळ मारून नेली

आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी ही मागणी लावून धरली होती

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे

शेतकरी आता खूप अडचणीत आहेत

विश्वासघाताने सरकार तयार झाले त्यांनी शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला

सरसकट कर्जमाफी, सात बारा कोरा अशी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत

कर्जमाफी केली पण केवळ पीक कर्ज माफ करण्याचा त्यांचा निर्णय आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

आज कर्जमाफीची अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना गरज आहे, या शेतकऱ्यांना नुकसानीमुळे कर्जाची परतफेड करण्याची परिस्थिती नाहीये

ठाकरे सरकारवर फडणवीस यांची टीका

ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाहीये..

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले आहे...

जेंव्हा आणीबाणीसारखी परिस्थिती असते जी आज शेतकऱ्यांवर आली आहे

त्यामुळे अवकाळग्रस्त शेतकाऱ्यांना कर्जमाफी मिळायला हवी


सकल उत्पनाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे, 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो

राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे


CAA नागरिकता देणारा कायदा, घेणारा नाही, CAA बाबत गैरसमज पसरवले जात आहेत

*कोल्हापूर ब्रेकिंग*

आज दिसत असलेले उद्धव ठाकरे मी याआधी पहिले नाहीत

भीमा कोरेगाव संदर्भात चौकशी करूनच कारवाई केलीय

शरद पवार यांनी केलेल्या आरोपावर उत्तर

झारखंडबद्दल माहिती घेऊन बोलेनBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.