ETV Bharat / state

वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 25 कुटुंबीयांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

author img

By

Published : Sep 9, 2019, 10:59 PM IST

पाण्यामुळे तिरोडा-धापेवाडा-गोंदिया मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी, किंडगीपार, ढिवरटोली व गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, पिपरी या गावात पाणी शिरले आहे.

25 कुटूंबियांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

गोंदिया - रविवारपासून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे संजय सरोवर येथील पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे नदी पातळीत वाढ होऊन याचा फटका हा गोंदिया जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना बसला आहे. त्यामुळे ढिवरटोला व किंडगीपार येथील २५ कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा - शासनाच्या धोरणांवर गोंदियातील शिक्षकांचा हल्लाबोल; शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

पाण्यामुळे तिरोडा-धापेवाडा-गोंदिया मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी, किंडगीपार, ढिवरटोली व गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, पिपरी या गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या 25 कुटुंबातील 50 ते 60 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर आजारी नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले आहे.

हेही वाचा - गोंदियात ३३ किलोचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

या सर्व लोकांना दिवंगत लक्ष्मण राव मानकर आदिवासी आश्रम शाळा गोंडमोहाडी येथे हलवण्यात आले आहे. तसेच नदीचा प्रवाह बघता गोंदिया आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे.

गोंदिया - रविवारपासून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे संजय सरोवर येथील पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे नदी पातळीत वाढ होऊन याचा फटका हा गोंदिया जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना बसला आहे. त्यामुळे ढिवरटोला व किंडगीपार येथील २५ कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा - शासनाच्या धोरणांवर गोंदियातील शिक्षकांचा हल्लाबोल; शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

पाण्यामुळे तिरोडा-धापेवाडा-गोंदिया मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी, किंडगीपार, ढिवरटोली व गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, पिपरी या गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या 25 कुटुंबातील 50 ते 60 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर आजारी नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले आहे.

हेही वाचा - गोंदियात ३३ किलोचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

या सर्व लोकांना दिवंगत लक्ष्मण राव मानकर आदिवासी आश्रम शाळा गोंडमोहाडी येथे हलवण्यात आले आहे. तसेच नदीचा प्रवाह बघता गोंदिया आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 982395339
Date :- 09-09-2019
District :- GONDIA 
File Name :- mh_gon_09.sep.19_rescue_7204243

नदी पातळीत वाढ झाल्याने २५ कुटूंबियांना रिस्क्यू करण्यात आले
Anchor :- काल पासून लगतच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात व छतीसगड राज्यात जोरदार पाऊस पडला असल्याने संजय सरोवर येथिल पाणी हा वैनगंगा नदीत सोडले असल्याने नदी पाणी पातळीत वाढ होऊन वैनगंगा नदी दुथळी भरुन वाहत आहे, याचा फटका हा गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावाना बसला असुन तिरोडा धापेवाडा गोंदिया मार्ग पुर्णताह बंद झाला आहे, तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी .किंडगीपार, ढिवरटोली व गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, पिपरीया या गावात पाणी शिरले  असुन पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ,तर वैनगंगा नदीचा काठावरील गावात पूरस्थिती पाहता ढिवरटोला व  किंडगीपार येथील २५ कुटुंबातील ५० ते ६०  नागरिकांना रिस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे तर आजारी असलेल्या लोकांनाही सुरक्षित ठिकाणी पोचविण्यात आले आहे तसेच या सर्व लोकांना रिस्क्यू करून स्व. लक्ष्मण राव मानकर आदिवासी आश्रम शाळा गोंडमोहाडी येथे हलविण्यात आले आहे. तसेच नदीचा प्रवाह बघता गोंदिया आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे ,  Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.