ETV Bharat / state

भाजपने फक्त आश्वासनांची खैरात वाटली; ओवैसींचे टीकास्त्र

author img

By

Published : Oct 17, 2019, 11:53 PM IST

भाजपने फक्त 'सबका साथ सबका विकास' या गप्पा मारल्या असून, या सरकारला शेतकरी आत्महत्यांचा वेगाने वाढणारे प्रमाण थांबवण्यात अपयश आल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच  याचा जाब विचारायला गेल्यावर सरकार 370 कलम काढल्याचे सांगते, असे ते म्हणाले.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी

बुलडाणा - भाजपने फक्त 'सबका साथ सबका विकास' या गप्पा मारल्या असून, या सरकारला शेतकरी आत्महत्यांचा वेगाने वाढणारे प्रमाण थांबवण्यात अपयश आल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच याचा जाब विचारायला गेल्यावर सरकार 370 कलम काढल्याचे सांगते, असा टोला त्यांनी लगावला.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी

एमआयएमचे उमेदवार मो.सज्जाद यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर एआरडी मॉल समोरील मैदानात ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी, त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सतत पडत असलेल्या जीडीपीवर व फसलेल्या नोटबंदीवर सरकार बोलायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज कित्येक कंपन्या बंद पडत आहेत. मात्र, केवळ बोल-घेवड्या गोष्टी करणारी भाजप ही ड्रामा कंपनी असल्याची खोचक टीका त्यांनी केली.

सभेदरम्यान, काँग्रेसने 70 वर्षे मुस्लिमांचा मतांसाठी वापर केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच काँग्रेस कमजोर झाली असून, त्या पक्षाची लढण्याची उमेद संपल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याने, कुठे गेला विकास असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बुलडाणा - भाजपने फक्त 'सबका साथ सबका विकास' या गप्पा मारल्या असून, या सरकारला शेतकरी आत्महत्यांचा वेगाने वाढणारे प्रमाण थांबवण्यात अपयश आल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच याचा जाब विचारायला गेल्यावर सरकार 370 कलम काढल्याचे सांगते, असा टोला त्यांनी लगावला.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी

एमआयएमचे उमेदवार मो.सज्जाद यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर एआरडी मॉल समोरील मैदानात ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी, त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सतत पडत असलेल्या जीडीपीवर व फसलेल्या नोटबंदीवर सरकार बोलायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज कित्येक कंपन्या बंद पडत आहेत. मात्र, केवळ बोल-घेवड्या गोष्टी करणारी भाजप ही ड्रामा कंपनी असल्याची खोचक टीका त्यांनी केली.

सभेदरम्यान, काँग्रेसने 70 वर्षे मुस्लिमांचा मतांसाठी वापर केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच काँग्रेस कमजोर झाली असून, त्या पक्षाची लढण्याची उमेद संपल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याने, कुठे गेला विकास असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Intro:Body:बुलडाणा :- तरुणांना नोकऱ्या देण्याच सांगणाऱ्या भाजप सरकार आश्वासनांची खैरात वाटली.
सबका साथ सबका विकासाच्या गप्पा मारल्या. शेतकरी आत्महत्यांचा वारू वेगाने वाढतोय. या जाब विचारायला गेल्यास ३७० कलम काढवल्याचे सांगितल्या
जाते. पडत असलेल्या जीडीपीवर, फसलेल्या नोटबंदीवर बोलायला सरकार तयार
नाही. आज कित्येक कंपन्या बंद पडत आहे. मात्र केवळ बोल घेवड्या गोष्टी करणारी भाजप ही ड्रामा कंपनी असून काँग्रेस कमजोर झाल्याची टिका एमआयएमचे सर्वसर्वे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आज गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात केली.ते
बुलडाण्याच्या एमआयएमचे उमेदवार मो.सज्जाद यांच्या प्रचारासाठी आले होते. एआरडी मॉलच्या समोरच्या मैदानात दुपारी त्यांची सभापार पडली. नियोजीत वेळेच्या
तिन तास उशिरा सभा सुरु झाली. शिवाय औवेसींच्या सभेला अपेक्षीत गर्दी देखील आज पहायला मिळाली नाही. यावेळी ते पुढे म्हणाले कॉंग्रेसने ७० वर्ष मुस्लीमांचा मतांसाठी वापर केला. आज कॉग्रेस कमजोर झाली आहे. कॉग्रेसची लढण्याची उमेद हरली आहे. तर दुसरीकडे भाजप दिशाभुल करण्याच काम करत
आहे. राज्याच्या निवडणूकीत ३७० कलमाचा मुद्दा प्रचारात वापरत आहे. ही दिशाभुल असून भाजप शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या प्रश्नावर बोलण्याच सोडून
ड्रामेबाजी करण्याचा आरोप खा. औवेसी यांनी केला. कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबु शकल्या नाही. मग कुठे गेला विकास असा प्रश्न
त्यांनी उपस्थित केला.

बाईट:- असदुद्दीन ओवैसी खासदार

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.