ETV Bharat / state

अमरावती : पेयजल पाईपलाईन फुटली.. पिण्याचे पाणी वाहत आहे नाल्यातून, जीवनप्राधिकरणचे दुर्लक्ष

मार्च महिन्यापासून हा पाईप फुटला असून पिण्याचे पाणी नाल्यातून वाहून चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार देऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, अशी माहितीही येथील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

author img

By

Published : Aug 12, 2019, 2:37 PM IST

अमरावती

अमरावती - जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई कायम असताना पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठ्यासाठी नाल्यातून गेलेला पाईप फुटल्याने पिण्याचे शुद्ध पाणी सांडपाण्याच्या नाल्यातून वाहून जात आहे. विशेष म्हणजे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष देण्यात येत आहे.

अमरावतीत नाल्यातून वाहत आहे पिण्याची पाणी; फुटलेल्या पाईपकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष

वडाळी तालावालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने पिण्याची टाकी उभारली आहे. वडाळी आणि कॅम्प परिसरात येथून पाणी सोडले जाते. या टाकीतून जी पाईपलाईन टाकण्यात आली ती वडाळी तलाव येथून सुरू होणाऱ्या नाल्यातून टाकण्यात आली आहे. या नाल्यातच पाण्याचा पाईप फुटला असून याठिकाणावरून पाणी नाल्याने वाहत आहे.

मार्च महिन्यापासून हा पाईप फुटला असून पिण्याचे पाणी नाल्यातून वाहून चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार देऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, अशी माहितीही येथील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

अमरावती - जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई कायम असताना पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठ्यासाठी नाल्यातून गेलेला पाईप फुटल्याने पिण्याचे शुद्ध पाणी सांडपाण्याच्या नाल्यातून वाहून जात आहे. विशेष म्हणजे याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष देण्यात येत आहे.

अमरावतीत नाल्यातून वाहत आहे पिण्याची पाणी; फुटलेल्या पाईपकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष

वडाळी तालावालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाने पिण्याची टाकी उभारली आहे. वडाळी आणि कॅम्प परिसरात येथून पाणी सोडले जाते. या टाकीतून जी पाईपलाईन टाकण्यात आली ती वडाळी तलाव येथून सुरू होणाऱ्या नाल्यातून टाकण्यात आली आहे. या नाल्यातच पाण्याचा पाईप फुटला असून याठिकाणावरून पाणी नाल्याने वाहत आहे.

मार्च महिन्यापासून हा पाईप फुटला असून पिण्याचे पाणी नाल्यातून वाहून चालले असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रार देऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत, अशी माहितीही येथील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Intro:नाल्यातून वाहत आहे पिण्याचे पाणी बातमीसाठी विडिओ


Body:नाल्यातून वाहत आहे पिण्याचे पाणी बातमीसाठी विडिओ


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.