ETV Bharat / state

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पेमरेवाडी गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

author img

By

Published : Apr 29, 2019, 3:00 PM IST

वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाणी या मुलभुत गरजाच सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरूणांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, असा ठाम निर्णय या ग्रामस्थांसह तरूणांनी घेतला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पेमरेवाडी गावातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार

अहमदनगर - स्वतंत्र्याच्या सत्तरीनंतरही अतीदुर्गम, ऊंच डोंगरावर असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पेमरेवाडी आजही विकासापासून कोसो दूर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न सुटल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज लोकसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पेमरेवाडी गावातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार

संगमनेर तालुक्यापासून ४५ कि.मी. असणाऱ्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून जवळपास ३०० ते ४०० लोकसंख्या या वाडीची आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाची पिकही वाया गेली आहेत. जिव धोक्यात घालून महिलांना गावात असलेल्या एका विहीरीचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे महिलांना विहीरीत ऊतरावे लागत असून झिरप्याच्या माध्यमातून महिला पाणी भरत आहेत. आणि पुन्हा डोक्यावर हांडे घेउन विहीरीतून वर यावे लागत आहे. विहीरीला कठाडे सुद्धा नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

गावात कोणतीच बस येत नसल्याने मुलींना शाळेला जाता येत नाही. तसेच आई वडील यामुळे आम्हांला शाळेला पाठवत नाहीत. अशी खंत मोहिनी पोखरकर यांनी व्यक्त केली आहे. परिसरात कुठेच काम नसल्याने ३० ते ४० महिला दररोज सकाळी पिकअप गाडीव्दारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, ओतूर या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जातात. कामाला जाताना या महिला आपल्या बरोबर ३५ लिटरचा पाण्याचा मोकळा ड्रमही घेवून जात असतात. कामावरून सुट्टी झाली की, या महिला ड्रम भरून घेवून येत असतात, अशी अवस्था सध्या पेमरेवाडीच्या महिलांची झाली आहे. वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाणी या मुलभुत गरजाच सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरूणांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, असा ठाम निर्णय या ग्रामस्थांसह तरूणांनी घेतला आहे.

अहमदनगर - स्वतंत्र्याच्या सत्तरीनंतरही अतीदुर्गम, ऊंच डोंगरावर असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पेमरेवाडी आजही विकासापासून कोसो दूर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न सुटल्याने ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज लोकसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पेमरेवाडी गावातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार

संगमनेर तालुक्यापासून ४५ कि.मी. असणाऱ्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून जवळपास ३०० ते ४०० लोकसंख्या या वाडीची आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाची पिकही वाया गेली आहेत. जिव धोक्यात घालून महिलांना गावात असलेल्या एका विहीरीचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे महिलांना विहीरीत ऊतरावे लागत असून झिरप्याच्या माध्यमातून महिला पाणी भरत आहेत. आणि पुन्हा डोक्यावर हांडे घेउन विहीरीतून वर यावे लागत आहे. विहीरीला कठाडे सुद्धा नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे.

गावात कोणतीच बस येत नसल्याने मुलींना शाळेला जाता येत नाही. तसेच आई वडील यामुळे आम्हांला शाळेला पाठवत नाहीत. अशी खंत मोहिनी पोखरकर यांनी व्यक्त केली आहे. परिसरात कुठेच काम नसल्याने ३० ते ४० महिला दररोज सकाळी पिकअप गाडीव्दारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, ओतूर या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जातात. कामाला जाताना या महिला आपल्या बरोबर ३५ लिटरचा पाण्याचा मोकळा ड्रमही घेवून जात असतात. कामावरून सुट्टी झाली की, या महिला ड्रम भरून घेवून येत असतात, अशी अवस्था सध्या पेमरेवाडीच्या महिलांची झाली आहे. वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाणी या मुलभुत गरजाच सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरूणांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नाही, असा ठाम निर्णय या ग्रामस्थांसह तरूणांनी घेतला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ स्वतंत्र्याच्या सत्तरी नंतरही अतीदुर्गम, ऊंच डोंगरावर असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पेमरेवाडी आजही विकासा पासून कोसो दुर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा न सुटल्याने ग्रामस्थांनी तीर्व निषेध व्यक्त करत आज लोकसभा मतदानावर बहिष्कार घातला आहे....


VO_ संगमनेर तालुक्यापासून 45 कि.मी असणाऱ्या भोजदरी गावा अंतर्गत पेमरेवाडी असून जवळपास तीनशे ते चारशे लोकसंख्या या वाडीची आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाची पिकही वाया गेली आहेत. जिव धोक्यात घालून महिलांना गावात असलेल्या एका विहीरीचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे महिलांना विहीरीत ऊतरावे लागत असून झिरप्याच्या माध्यमातून महिला पाणी भरत आहेत. आणि पुन्हा डोक्यावर हांडे घेवून विहीरीतून वर यावे लागत आहे. विहीरीला कठाडे सुद्धा नाहीत. त्यामुळे जो पर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ मतदानच करणार नाही असा पवित्रा या लोकांनी घेतला....


VO_ गावात कोणतीच बस येत नसल्याने आम्हा मुलींना शाळेला जाता येत नाही, तसेच आई वडील यामुळे आम्हांला शाळेला पाठवत नाहीत. अशी खंत मोहिनी पोखरकर यांनी व्यक्त केली आहे. परिसरात कुठेच काम नसल्याने तीस ते चाळीस महिला दररोज सकाळी पिकअप गाडीव्दारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव, ओतूर या ठिकाणी शेतीच्या कामासाठी जातात. कामाला जाताना या महिला आपल्या बरोबर 35 लिटरचा पाण्याचा मोकळा ड्रमही घेवून जात असतात. कामावरून सुट्टी झाली की, या महिला ड्रम भरून घेवून येत असतात. अशी अवस्था सध्या पेमरेवाडीच्या महिलांची झाली आहे..वर्षानुवर्षांपासूनचे खराब रस्ते, पाणी या मुलभुत गरजाच सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांसह तरूणांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे....जोपर्यंत आमच्या पेमरेवाडीतील रस्ते, पाणी या मूलभूत गरजा सुटत नाहीत तो पर्यंत आम्ही कोणत्याच निवडणूकीत मतदान करणार नाही असा ठाम निर्णय या ग्रामस्थांसह तरूणांनी घेतला आहे....Body:29 April Shirdi Boycott Voting Conclusion:29 April Shirdi Boycott Voting
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.