ETV Bharat / state

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची देखरेख करत आहेत. पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हामुळे डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे. शेतकरी पाण्याचा गारवा टिकून रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरत आहेत.

author img

By

Published : Apr 9, 2019, 10:39 AM IST

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

अहमदनगर - कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेपासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली पहिला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राजेद्र विठ्ठल शेळके या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हरचे अच्छादन टाकून आपली डाळिंब बागा वाचवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची देखरेख करत आहेत. पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हामुळे डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे. शेतकरी पाण्याचा गारवा टिकून रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरत आहेत. डाळींब बागेला पाण्याची कमतरता भासत असल्याने साठवलेले शेततळे, विहिरी, बोअरवेल इ. साठे संपुष्टात आल्याने शेतकरी आपले पिके लवकर देत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीनाल्यांना पाणी आले नाही.

पर्यायाने विहिरी, बोअरवेल यांना पाणीच न उतरल्याने पाच ते सहा वर्षापासून सांभाळून ठेवलेल्या बागा संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शेळके यांनी शेततळे, विहिरी बोअरवेल यांचा वापर करून आतापर्यंत डाळिंबबाग जागवली आहे. पण ऐन पिक देण्याच्या वेळीस पाण्याची कमतरता भासत असल्याने पिक लवकर देण्याची वेळ आली आहे.

यावर्षी पाण्याच्या कमतरतेबरोबर उष्णता वाढल्याने तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हर करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ६० हजार रुपये खर्च आला आहे. पुढचे २ महिने बागांसाठी महत्वाचा कालावधी आहे. डाळिंबाच्या बागा वाचविण्यासाठी संघर्ष करावा लगत असल्याच शेतकरी राजेद्र विठ्ठल शेळके यांनी म्हटले आहे

अहमदनगर - कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेपासून डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली पहिला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राजेद्र विठ्ठल शेळके या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हरचे अच्छादन टाकून आपली डाळिंब बागा वाचवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत.. क्रॉप कव्हर आच्छादून उन्हापासून संरक्षण

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची देखरेख करत आहेत. पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हामुळे डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे. शेतकरी पाण्याचा गारवा टिकून रहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरत आहेत. डाळींब बागेला पाण्याची कमतरता भासत असल्याने साठवलेले शेततळे, विहिरी, बोअरवेल इ. साठे संपुष्टात आल्याने शेतकरी आपले पिके लवकर देत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीनाल्यांना पाणी आले नाही.

पर्यायाने विहिरी, बोअरवेल यांना पाणीच न उतरल्याने पाच ते सहा वर्षापासून सांभाळून ठेवलेल्या बागा संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शेळके यांनी शेततळे, विहिरी बोअरवेल यांचा वापर करून आतापर्यंत डाळिंबबाग जागवली आहे. पण ऐन पिक देण्याच्या वेळीस पाण्याची कमतरता भासत असल्याने पिक लवकर देण्याची वेळ आली आहे.

यावर्षी पाण्याच्या कमतरतेबरोबर उष्णता वाढल्याने तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हर करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ६० हजार रुपये खर्च आला आहे. पुढचे २ महिने बागांसाठी महत्वाचा कालावधी आहे. डाळिंबाच्या बागा वाचविण्यासाठी संघर्ष करावा लगत असल्याच शेतकरी राजेद्र विठ्ठल शेळके यांनी म्हटले आहे

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ कमी पर्जन्यमानाबरोबरच उष्णता अधिक वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेने डाळिंबबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली पहिला मिळत आहे..संगमनेर तालुक्यातील बोटा येथील राजेद्र विठ्ठल शेळके या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी तीन एकर डाळिंब बागेला क्रॉप कव्हरचे अच्छादन टाकून आपले डाळिंब बागा वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे....


VO_ दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन डाळिंब पिकाची निगराणी घेत आहेत.पाण्याची कमतरता आहेच; पण उन्हापासून डाळिंब बागेचा दर्जा घसरत चालला आहे.तसेच पाण्याचा गारवा टिकूनरहावा म्हणून पाचटाचे आच्छादन जमिनीवर अंथरून टाकत आहे. डाळींबबागेला पाण्याची कमतरता भासत असल्याने साठविलेले शेततळे, विहिरी, बोअरवेल इ.साठे संपुष्टात आल्याने शेतकरी आपले पिके लवकर देत आहे....पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीनाल्यांना पाणी आले नाही.पर्यायाने विहिरी, बोअरवेल यांना पाणीच न उतरल्याने पाच ते सहा वर्षापासून सांभाळून ठेवलेल्या बागा संपुष्टात येण्याची वेळ आली आहे.शेळके यांनी शेततळे, विहिरी बोअरवेल यांचा वापर करून आतापर्यंत डाळिंबबाग जागवली आहे. पण ऐन पिक देण्याच्या वेळीस पाण्याची कमतरता भासत असल्याने पिक लवकर देण्याची वेळ आली आहे....

VO_ यावर्षी पाण्याच्या कामतरतेबरोबर उष्णता वाढल्याने तीन एकर डाळिंबबागेला क्रॉपकव्हर करून बागा वाचविण्याचा पर्यन्त करत आहेत. यासाठी साठ हजार रुपये खर्च आला असून, पुढील दोन महिने बागांसाठी महत्वाचा कालावधी आहे. डाळिंबाच्या बागा वाचविण्यासाठी संघर्ष करावा लगत असल्याच शेतकरी राजेद्र विठ्ठल शेळके म्हंटलेय....Body:8 April Shirdi Farmer Water Problem Conclusion:8 April Shirdi Farmer Water Problem

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.