ETV Bharat / city

सीबीएसई परीक्षेत नवी मुंबईतील दोन विद्यार्थिनी राज्यात प्रथम

author img

By

Published : May 7, 2019, 1:04 PM IST

शाळेत नेहमी टॉपर असलेली  दीपस्माने स्वतःचे असे वेळापत्रक आखले होते.  तसेच तिने छंदही जोपासले आहेत.

प्रतिकात्मक

नवी मुंबई - नवी मुंबईमधील दोन विद्यार्थिनींनी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कोपरखेरनेमधील रिलायन्स फाउंडेशनच्या स्कूलमधील धात्रा मेहता हिने ५०० पैकी ४९७ गुण मिळविले आहेत. नेरुळ एपीजे स्कूलची विद्यार्थीनी दीपस्मा पांडा हिने ४९७ गुण मिळविले आहेत.

धात्रा हिने कोणताही क्लास न लावता फक्त नियमित अभ्यास करून यश मिळविले आहे. अभ्यासासाठी सराव पेपर सोडविल्याचे तिने सांगितले. शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे धात्रीने सांगितले. ध्यानधारणा आणि कुंफू कराटेमुळे अभ्यासात एकाग्रता करणे शक्य झाल्याचे तिने सांगितले. धात्रीला विज्ञान, गणित, संस्कृत आणि सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. कोणताही ताण-तणाव न घेता परीक्षा देण्याचा सल्ल्ला धात्री हिने दिला आहे.

दीपस्मा पांडा हिने विज्ञान, गणित आणि संस्कृत विषयात १०० गुण मिळाले आहेत. शाळेत नेहमी टॉपर असलेल्या दीपस्माने स्वतःचे असे वेळापत्रक आखले होते. तसेच तिने छंदही जोपासले आहेत.

नवी मुंबई - नवी मुंबईमधील दोन विद्यार्थिनींनी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कोपरखेरनेमधील रिलायन्स फाउंडेशनच्या स्कूलमधील धात्रा मेहता हिने ५०० पैकी ४९७ गुण मिळविले आहेत. नेरुळ एपीजे स्कूलची विद्यार्थीनी दीपस्मा पांडा हिने ४९७ गुण मिळविले आहेत.

धात्रा हिने कोणताही क्लास न लावता फक्त नियमित अभ्यास करून यश मिळविले आहे. अभ्यासासाठी सराव पेपर सोडविल्याचे तिने सांगितले. शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे धात्रीने सांगितले. ध्यानधारणा आणि कुंफू कराटेमुळे अभ्यासात एकाग्रता करणे शक्य झाल्याचे तिने सांगितले. धात्रीला विज्ञान, गणित, संस्कृत आणि सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. कोणताही ताण-तणाव न घेता परीक्षा देण्याचा सल्ल्ला धात्री हिने दिला आहे.

दीपस्मा पांडा हिने विज्ञान, गणित आणि संस्कृत विषयात १०० गुण मिळाले आहेत. शाळेत नेहमी टॉपर असलेल्या दीपस्माने स्वतःचे असे वेळापत्रक आखले होते. तसेच तिने छंदही जोपासले आहेत.

नवी मुबईतील दोन विद्यार्थिनी  सीबीएसईच्या परिक्षेत राज्यात पहिल्या. 

नवी मुंबई -  नवी मुंबई मधील दोन विद्यार्थिनींनी cbsc   बोर्डाच्या दहावीच्या  परिक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे , यात कोपऱखेरने मधील रिलायन्स फाउंडेशन च्या स्कुल मधील धात्रा  मेहता हिने देखील ५०० पैकी ४९७ गन मिळवून टॉपर येण्याचा मान मिळविला आहे . धात्रा  हिने कोणताही क्लास न लावता फक्त नियमित अभ्यास करून तसेच सराव पेपर सोडवून हे यश मिळालं आहे यात तिच्या शाळेच्या शिक्षकांचे मोठं हातभार असल्याचे धात्री सांगत आहे,  मेडीटेशन  आणि कुफू मुळे  तिला अभ्यासात एकाग्रता मिळाली असल्याचे तिने सांगितले , धात्रीला सायन्स , गणित , संस्कृत आणि सोशल सायन्स मद्ये १०० पैकी १०० गन मिळाले आहेत , टेन्शन नघेता परीक्षा देण्याचा सल्ल्ला धात्री हिने यावेळी दिला आहे . 
दुसरीकडे  नेरुळ एपीजे स्कुल ची विद्यार्थीनी दीपस्मा पांडा ही 500 पैकी 497 गुण मिळवून प्रथम आली आहे , तिला विज्ञान ,गणित, आणि संस्कृत विषयात  100  गुण मिळाले आहेत।   शाळेत नेहमी टॉपर असलेली  दीपस्मा  ने टॉपर येण्यासाठी स्वतःचे असे टाईम टेबल आखले होते, तसेच तिच्या हॉबी देखील तिने जपल्या होत्या .

Byte - धात्री मेहता - विद्यार्थी - रिलायन्स स्कूल - कोपरखैरणे 
Byte - दीपस्मा पांडा - विद्यार्थी - एपीजे स्कूल - नेरूळ

Feed send whats app
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.