ETV Bharat / city

नागपूर : दिवसभर विश्रांती घेतल्या पावसाची पुन्हा दमदार हजेरी

दडी मारलेल्या पावसामुळे पीक करपण्याच्या मार्गवार होती. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 6:43 PM IST

नागपूर दिवस भर विश्रांती घेतल्या पाऊसाची पुन्हा दमदार हजेरी

नागपूर - शहराससह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने ४.३० च्या सुमारास पुन्हा जोर पकडला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी पुनरागमन केले. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस बरसायला लागला.

नागपूर दिवस भर विश्रांती घेतल्या पाऊसाची पुन्हा दमदार हजेरी

दडी मारलेल्या पावसामुळे पीक करपण्याच्या मार्गावार होती. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात १७०.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.

सध्या सुरू असलेला पाऊस पश्चिम बंगाल परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे. अशी माहिती हवामान विभागाणे दिली आहे. सोयबिन आणि कापूसाची पेरणी झाल्याने बळीराजा पाऊसाच्या प्रतीक्षेत होता. पाऊस नसल्याने भात पीक शेतकरी चिंतेत होता. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी तूर्तास सुखवला आहे.

नागपूर - शहराससह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने ४.३० च्या सुमारास पुन्हा जोर पकडला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी पुनरागमन केले. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस बरसायला लागला.

नागपूर दिवस भर विश्रांती घेतल्या पाऊसाची पुन्हा दमदार हजेरी

दडी मारलेल्या पावसामुळे पीक करपण्याच्या मार्गावार होती. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात १७०.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.

सध्या सुरू असलेला पाऊस पश्चिम बंगाल परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे. अशी माहिती हवामान विभागाणे दिली आहे. सोयबिन आणि कापूसाची पेरणी झाल्याने बळीराजा पाऊसाच्या प्रतीक्षेत होता. पाऊस नसल्याने भात पीक शेतकरी चिंतेत होता. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी तूर्तास सुखवला आहे.

Intro:नागपूर

दिवस भर विश्रांती घेतल्या पाऊसाची पुन्हा दमदार हजेरी




नागपूर सह संपूर्ण जिल्ह्यात मध्य रात्री पासून पाऊसाची संतत धार सुरू होती दिवस भर विश्रांती घेतलेल्या पाऊसाने ४.३० वाजता पुन्हा जोर पकडलाय. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी पुनरागमन केले. काल दिवसभर ढगाळ वातवरण होते आणि मध्य रात्री पासून पुन्हा पाऊस बरसायला लागला. दडी मारलेल्या पाऊसमुळे पीक करपण्याच्या मार्गवार होती मात्र पावसाच्या पुनरआगमनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा जगल्या. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळालाय आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात १७०.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.Body:सध्या सुरू असलेला पाऊस पश्चिम बंगाल परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे अशी माहिती हवामान विभागाणे दिलीय.सोयबिन आणि कापूस ची पेरणी झाल्यानं बळीराजा पाऊसाच्या प्रतीक्षेत होता. पाऊस नसल्यानं धान(भात) पीक शेतकरी चिंतेत होता मात्र पाऊसाच्या पुनरागमनाने शेतकरी तूर्तास सुखवलाय
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.