ETV Bharat / bharat

जमशेदपूरवरून चार जपानी नागरिकांना पाठवले बंगळुरूला, बुधवारी सायंकाळी होणार मायदेशी रवाना - Japanese citizens at Tata Steel plant

जमशेदपूरमधील सर्व जपानी नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर जपान सरकारने त्यांच्या नागरिकांना परत पाठवण्यासंबंधी पत्र भारत सरकारला दिले. त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी देऊन राज्य सरकारला पत्र पाठवले. त्यानुसार टाटा स्टील येथील जमशेदपूर प्लांटमध्ये कार्यरत असणाऱ्या ७ जपानी नागरिकांना ७ एप्रिलला जपानला पाठवले होते. आता आणखी ४ जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते.

Four Japanese nationals sent from Jamshedpur to Bengaluru  Japanese citizens in Jamshedpur  Japanese citizens at Tata Steel plant  Four Japanese citizens arrived in Bengaluru
जमशेदपूरवरून चार जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवले, बुधवारी सायंकाळी होणार मायदेशी रवाना
author img

By

Published : Apr 15, 2020, 1:03 PM IST

जमशेदपूर - शहरातील टाटा स्टीलसह अन्य कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ४ जपानी नागरिकांना मंगळवारी बंगळुरुला पाठवण्यात आले. देशात कार्यरत असणाऱ्या सर्व जपानी नागरिकांना बुधवारी बंगळुरूवरून जपानला रवाना करण्यात येणार आहे.

जमशेदपूरवरून चार जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवले, बुधवारी सायंकाळी होणार मायदेशी रवाना

शहरातील सर्व जपानी नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर जपान सरकारने त्यांच्या नागरिकांना परत पाठवण्यासंबंधीचे पत्र भारत सरकारला दिले. त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी देऊन राज्य सरकारला पत्र पाठवले. त्यानुसार टाटा स्टील येथील जमशेदपूर प्लांटमध्ये कार्यरत असणाऱ्या ७ जपानी नागरिकांना ७ एप्रिलला जपानला पाठवले होते. आता आणखी ४ जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांना बंगळुरूला पाठवण्यात आले. देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जपानी नागरिकांना बुधवारी सायंकाळी जपानला रवाना करण्यात येणार आहे. जपानी दुतावासाच्या नेतृत्वात ही सर्व कार्यवाही पूर्ण होणार आहे.

जमशेदपूर - शहरातील टाटा स्टीलसह अन्य कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ४ जपानी नागरिकांना मंगळवारी बंगळुरुला पाठवण्यात आले. देशात कार्यरत असणाऱ्या सर्व जपानी नागरिकांना बुधवारी बंगळुरूवरून जपानला रवाना करण्यात येणार आहे.

जमशेदपूरवरून चार जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवले, बुधवारी सायंकाळी होणार मायदेशी रवाना

शहरातील सर्व जपानी नागरिकांना क्वारंनटाईन करण्यात आले होते. त्यानंतर जपान सरकारने त्यांच्या नागरिकांना परत पाठवण्यासंबंधीचे पत्र भारत सरकारला दिले. त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी देऊन राज्य सरकारला पत्र पाठवले. त्यानुसार टाटा स्टील येथील जमशेदपूर प्लांटमध्ये कार्यरत असणाऱ्या ७ जपानी नागरिकांना ७ एप्रिलला जपानला पाठवले होते. आता आणखी ४ जपानी नागरिकांना बंगळुरूला पाठवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांना बंगळुरूला पाठवण्यात आले. देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या जपानी नागरिकांना बुधवारी सायंकाळी जपानला रवाना करण्यात येणार आहे. जपानी दुतावासाच्या नेतृत्वात ही सर्व कार्यवाही पूर्ण होणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.