ETV Bharat / bharat

वाहतूक पोलीस भांडल्यामुळेच मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला - कुटुंबीयांचा आरोप

author img

By

Published : Sep 10, 2019, 1:54 PM IST

वाहतूक पोलिसाने हुज्जत घातल्याने मुलाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असा आरोप नोयडा येथील मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मुलचंद शर्मा

नवी दिल्ली - नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. पोलिसांनी नव्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. दंड वसूल करताना पोलीस आणि नागरिकांमध्ये अनेक ठिकाणी हुज्जतही होते. नोयडा येथे वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला - कुटुंबीय
गौरव शर्मा (३५) असे मृत्यू झालेल्या यूवकाचे नाव आहे. शर्मा कुटुंबीय कारने सेक्टर ६२ येथे जात असताना पोलीस तपासणी दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवले होते. गाडीवर काठी मारुन गाडी थांबवल्यामुळे पोलिसांबरोबर भांडण झाले. वाहतूक पोलिसाने न्यायालयात नेण्याची धमकी दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे मूलचंद शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गौरवला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पून्हा कैलास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गौरवला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे मुलचंद यांनी सांगितले.

नवी दिल्ली - नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. पोलिसांनी नव्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. दंड वसूल करताना पोलीस आणि नागरिकांमध्ये अनेक ठिकाणी हुज्जतही होते. नोयडा येथे वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

वाहतूक पोलिसाने केलेल्या भांडणामुळेच मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला - कुटुंबीय
गौरव शर्मा (३५) असे मृत्यू झालेल्या यूवकाचे नाव आहे. शर्मा कुटुंबीय कारने सेक्टर ६२ येथे जात असताना पोलीस तपासणी दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवले होते. गाडीवर काठी मारुन गाडी थांबवल्यामुळे पोलिसांबरोबर भांडण झाले. वाहतूक पोलिसाने न्यायालयात नेण्याची धमकी दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे मूलचंद शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गौरवला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पून्हा कैलास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गौरवला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे मुलचंद यांनी सांगितले.

Intro:Body:



वाहतूक पोलीसाशी हुज्जत घालताना युवकाचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू - कुटुंबीयांचा आरोप



नवी दिल्ली - नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर नागरिकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. पोलीसांनी नव्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. दंड वसूल करताना पोलीस आणि नागरिकांमध्ये अनेक ठिकाणी हुज्जतही होत आहे. वाहतूक पोलीसाने केलेल्या भांडणामुळे मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला, असा आरोप नोयडा येथील एका कुटुंबीयांने केला आहे.

गौरव शर्मा (३५) असे मृत्यू झालेल्या यूवकाचे नाव आहे. शर्मा कुटुंबीय कारने सेक्टर ६२ येथे जात असताना पोलीस तपासणी दरम्यान पोलीसांनी त्यांना अडवले होते. गाडीवर काठी मारुन गाडी थांबवल्यामुळे  पोलिसांबरोबर भांडण झाले. वाहतूक पोलीसाने न्यायालयात खटला नेण्याची धमकी दिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे मुलचंद शर्मा यांनी सांगितले.  

वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान झालेल्या भांडणामुळेच मुलाला हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांनी गाडीवर काठी मारून गाडी थांबवली होती. त्यानतंर पोलिसांशी हुज्जत सुरू असताना मृत्यू झाल्याचा आरोप मूलचंद शर्मा नावाच्या व्यक्तीने केला आहे. या प्रकरणी पोलीसांवर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गौरवला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पून्हा कैलास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गौरवला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे मुलचंद यांनी सांगितले.  




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.