वातावरणातील बदलांमुळे उसाची उत्पादकता कमी होण्याची शेतकऱ्यांना भीती - ऊस शेतकरी पुणे
🎬 Watch Now: Feature Video

वातावरणातील अनिश्चिततेमुळे राज्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाच्या उत्पादनात यामुळे घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.