thumbnail

Relocation of flood victims : यवतमाळ जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागातील 2247 लोकांचे स्थलांतर

By

Published : Jul 20, 2022, 1:25 PM IST

यवतमाळ (Yavatmal District) मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वाधिक फटका राळेगाव व वनी तालुक्याला बसला. यामध्ये जवळपास 562 कुटुंबातील 2247 नागरिकांचे स्थलांतरण (Relocation of flood victims) करण्यात आले आहे. तर वनी 11 व राळेगाव तालुक्यातील दोन गावांमध्ये अद्यापही पूरस्थिती कायम आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफ चे चार पथक पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.