thumbnail

कोरोना इफेक्ट : 'पुढचे दोन आठवडे अति महत्त्वाचे'

By

Published : Mar 23, 2020, 12:27 PM IST

Updated : Mar 23, 2020, 3:44 PM IST

गडचिरोली - कोरोना विषाणूची साथ भारतात पसरू नये यासाठी शासन, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह सर्वचजण युद्ध पातळीवर लढत आहेत. या आजाराचा प्रसार रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती कशी पार पाडता येईल. काय काळजी घ्यावी याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
Last Updated : Mar 23, 2020, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.