हमीभावाचा कायदा करून दिलासा द्या, नगरच्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मागणी - अहमदनगर शेतकरी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13689056-425-13689056-1637410165314.jpg)
शिर्डी (अहमदनगर) - कृषी कायदे मागे घेतल्याचे स्वागत करत अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी जल्लोष केला. फटाके फोडत आणि पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. आता सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.