thumbnail

By

Published : Feb 22, 2022, 7:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : राज्यात काही लोकांकडून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न; मंत्री जयंत पाटीलांचा भाजपाला टोला

पंढरपूर (सोलापूर) - राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम काही लोकांनी सुरू केले आहे. राज्यासह देशांमध्ये अशा प्रकारच्या पद्धतीचा राजकारणात अवलंब कोणत्याही राजकीय पक्षांनी केला नाही. सरकारी यंत्रणांचा वापर अशा पद्धतीने वैयक्तिक आयुष्यात कधीही झाला नव्हता. राज्यातील जनतेला या यंत्रणेचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा परिचय येत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे. ते राष्ट्रवादी परिसंवाद रॅली दरम्यान पंढरपुरात बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.