ETV Bharat / state

यवतमाळ शहरात पावसाची हजेरी; गहू पिकाला फटका

author img

By

Published : Feb 7, 2020, 1:37 PM IST

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच दुपारच्या सुमारसही पाऊस पडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तारांबळ उडाली होती.

अवकाळी पावसाची हजेरी
अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच दुपारच्या सुमारासही पाऊस पडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तारांबळ उडाली होती.

यवतमाळ शहरात पावसाची हजेरी

शहरात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचीही दाणादाण उडाली. शाळा सुटल्याने विद्यार्थी ओलेचिंब झाले होते. अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतकरी चिंतेत असून बोचरी थंडीही वाढू लागली आहे. अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे लोबींला आलेला गहू पूर्णतः आडवा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

यवतमाळ - जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच दुपारच्या सुमारासही पाऊस पडला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची तारांबळ उडाली होती.

यवतमाळ शहरात पावसाची हजेरी

शहरात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचीही दाणादाण उडाली. शाळा सुटल्याने विद्यार्थी ओलेचिंब झाले होते. अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतकरी चिंतेत असून बोचरी थंडीही वाढू लागली आहे. अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे लोबींला आलेला गहू पूर्णतः आडवा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Intro:Body:यवतमाळ : दिवसभारपासून ढगाली वातावरणाचे अवकाळी पावसात रूपांतर झाले असून रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तत्पुर्वी दुपारच्या सुमारसही पाऊस पडल्याने राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी चालकांची गैरसोय झाली. दुचाकी चालक पावसामुळे ओलेचिंब झाले.
शहरात अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. शाळा सुटल्याने विद्यार्थी ओलेचिंब झाले. अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे चिमुकली मुले आणि वृद्ध आजाराने बेजार झाले आहेत. या बदलत्या वातावरणामुळे सध्या शेतकरी चिंतेत असून भोचरी थंडीही वळूवाढू लागली आहे. वराच्या वादळी वाऱ्यामुळे उंबराला गहू पूर्णतः आडवा झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.