ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; उमरखेड तहसील कार्यालयासमोर निदर्शने

पीक विम्याची मुदत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

author img

By

Published : Jul 24, 2019, 7:01 PM IST

उमरखेड तहसील कार्यालयासमोर निदर्शने

यवतमाळ - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये पीक विम्याची मुदत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना देण्यात आले. या आंदोलनादरम्यान मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजाराचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा रद्द करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उमरखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये पीक विम्याची मुदत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना देण्यात आले. या आंदोलनादरम्यान मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजाराचा दिवस लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा रद्द करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Intro:शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनBody:यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथे शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु संवेदनशील उमरखेडची परिस्थिती व बाजारचा दिवस लक्षात घेऊन मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा रद्द रध्द करून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मागण्या मध्ये पीक विमा मुदत वाढविन्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी ,फसव्या हवामान खात्यावर गुन्हे दाखल करन्यात यावे व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देन्यात यावे अश्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांना देण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.