ETV Bharat / state

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास तयार आहे. सर्वांनी एकत्र आल्यास सेना-भाजपचे पानिपत शक्य आहे, असे काँगेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

author img

By

Published : Aug 2, 2019, 4:36 PM IST

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

यवतमाळ - एका विचारधारेशी सहमत असलेल्या पक्षांनी एकत्र आल्यास भाजप व शिवसेना यांना सहज हरवता येऊ शकेल. सर्व विरोधी पक्षांनी एकजूटीने लढल्यास सेना-भाजपचे पानिपत शक्य असल्याचे वक्तव्य काँगेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केले. यवतमाळमध्ये माध्यमांसोबत बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

आंबेडकरांनी बोलावल्यास आम्ही त्यांच्या दारी चर्चेसाठी जायला तयार

कोणत्याही पक्षाची एक वैचारिक बांधिलकी असते. काँग्रेस विचाराच्या पक्षाने एकत्र आल्यास शिवसेना व भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभेत आपण निश्चितच हरवू शकतो. त्याकरिता सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेस पक्ष नेहमीच समोपचाराची भुमिका घेत आला आहे. मात्र, एकतर्फी प्रयत्न न होता दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीसोबत तसे बोलणे झाले आहे. त्यादृष्टीने पत्र व्यवहारही होत आहे. एक पत्र काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला पाठवले आहे. आता बाळासाहेब आंबेडकर हे सांगतील त्या ठिकाणी, घरी बोलावल्यास त्यांच्या घरी आम्ही चर्चेस तयार आहोत. असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.

यवतमाळ - एका विचारधारेशी सहमत असलेल्या पक्षांनी एकत्र आल्यास भाजप व शिवसेना यांना सहज हरवता येऊ शकेल. सर्व विरोधी पक्षांनी एकजूटीने लढल्यास सेना-भाजपचे पानिपत शक्य असल्याचे वक्तव्य काँगेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केले. यवतमाळमध्ये माध्यमांसोबत बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सर्वांनी एकजूटीने लढल्यास सेना - भाजपचे पानिपत शक्य - माणिकराव ठाकरे

आंबेडकरांनी बोलावल्यास आम्ही त्यांच्या दारी चर्चेसाठी जायला तयार

कोणत्याही पक्षाची एक वैचारिक बांधिलकी असते. काँग्रेस विचाराच्या पक्षाने एकत्र आल्यास शिवसेना व भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभेत आपण निश्चितच हरवू शकतो. त्याकरिता सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेस पक्ष नेहमीच समोपचाराची भुमिका घेत आला आहे. मात्र, एकतर्फी प्रयत्न न होता दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीसोबत तसे बोलणे झाले आहे. त्यादृष्टीने पत्र व्यवहारही होत आहे. एक पत्र काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला पाठवले आहे. आता बाळासाहेब आंबेडकर हे सांगतील त्या ठिकाणी, घरी बोलावल्यास त्यांच्या घरी आम्ही चर्चेस तयार आहोत. असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Intro:सर्वांनी एकत्र आल्यास सेना-बिजेपीचे पानिपत-माणिकराव ठाकरेBody:यवतमाळ : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला आघाडीमध्ये सोबत घेण्यास तयार आहे.
एका विचारधारेशी सहमत असलेल्या पक्षांनी एकत्र आल्यास बीजेपी-सेना याना हरवू शकनार असल्याचे काँगेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी बोलताना सांगितले.
कुठंल्याही पक्षाची एक विचारांची बांधिलकी असते. काँग्रेस विचाराच्या पक्षाने एकत्र आल्यास शिवसेना व भारतीय जनता पक्षाला निश्चितच हरवू शकतो. त्याकरिता सर्वांनि एकत्र यावे. काँग्रेस पक्ष हे नेहमीच करित आहे. मात्र एकतर्फी प्रयन्त न होता दोन्हीही कडुन प्रयत्न झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी सोबत तसे बोलणेही झाली. आणि त्यादृष्टीने एक पत्रही काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला पाठवले आहे. एकदा तारीख रद्द झाल्यानंतर पून्हा नव्याने जागावाटपच्या चर्चेसंदर्भात तारीख देण्यात आली नाही. आणि आता बाळासाहेब आंबेडकर हे सांगतील त्या ठिकाणी आम्ही चर्चेस तयार आहो. असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.

बाईट : माणिकराव ठाकरे काँग्रेस जेष्ठ नेते Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.