वाशिम - प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात कोरोना रुग्णांची संख्या 2 दिवसात 135 च्या वर गेली आहे. ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आढळत आहे, त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शहरातील भारती पुरा, गुरुमंदिर परिसर आणि सुंदर वाटिका या 3 भागांना सील करण्यात आले आहे.
प्रशासनच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात - वाशिम जिल्हा बातमी
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात कोरोना रुग्णांची संख्या 2 दिवसात 135 च्या वर गेली आहे.

lives of the people of Karanja
वाशिम - प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कारंजा शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांचा मुक्त संचार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात कोरोना रुग्णांची संख्या 2 दिवसात 135 च्या वर गेली आहे. ज्या ठिकाणी अधिक रुग्ण आढळत आहे, त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने शहरातील भारती पुरा, गुरुमंदिर परिसर आणि सुंदर वाटिका या 3 भागांना सील करण्यात आले आहे.
कारंज्यात प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांची ये-जा
कारंज्यात प्रतिबंधित क्षेत्रातून लोकांची ये-जा