ETV Bharat / state

वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी, सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी

author img

By

Published : Jul 26, 2019, 8:05 PM IST

Updated : Jul 26, 2019, 11:56 PM IST

सर्वसाधारणपणे वर्ध्यात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ही ३५० मिमीच्या घरात असते. यावर्षी मात्र आजपर्यत 235 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणी साठा संपलेला असून मृत साठ्यावर वर्धेकराची तहान भागवली जात आहे.

वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी, सरासरीपेक्षा पावसाची मोठी तूट

वर्धा - आज दुपारी वर्ध्यात पावसाच्या सरी बरसल्या. यंदा पावसाची सरासरीत घट झाली आहे. अजून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावलेली नाही. जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिके करपू लागली आहेत.

वर्ध्यात जुलै महिन्याची सरासरी ही ३५० मिमी च्या घरात असते. यावर्षी मात्र आजपर्यत 235 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. धरणातील पाणी साठा संपलेला असून मृत साठ्यावर वर्धेकराची तहान भागवली जात आहे. यामुळे जी परिस्थिती जून महिन्याची असते तीच परिस्थीती जुलै महिन्यात आल्याने पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.

जिल्ह्यात गरज दुष्काळ निवारण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांच्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

वर्धा - आज दुपारी वर्ध्यात पावसाच्या सरी बरसल्या. यंदा पावसाची सरासरीत घट झाली आहे. अजून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावलेली नाही. जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिके करपू लागली आहेत.

वर्ध्यात जुलै महिन्याची सरासरी ही ३५० मिमी च्या घरात असते. यावर्षी मात्र आजपर्यत 235 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. धरणातील पाणी साठा संपलेला असून मृत साठ्यावर वर्धेकराची तहान भागवली जात आहे. यामुळे जी परिस्थिती जून महिन्याची असते तीच परिस्थीती जुलै महिन्यात आल्याने पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.

जिल्ह्यात गरज दुष्काळ निवारण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांच्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

Intro:वर्धा
वर्ध्यात बरसल्या पावसाच्या सरी, सरासरीपेक्षा पावसाची मोठी तूट

वर्ध्यात आज दुपारी पावसाच्या सरींनी आगमन केले. यंदा पावसाची सरासरीत घट झाली आहे. अजून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावलेली नाही. जमिनीत ओलावा कमी झाल्याने पिक करपायला लागली आहे. आज दुपारी अचानक पावसाच्या सरी बरसल्या.

वर्ध्यात जुलै महिन्याची सरासरी ही साडे टिनश्व मिमी घरात असते. यंदा मात्र अजूनही पावसाची आकडेवारी ही 235 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तसेच धरणातील पाणी साठा संपलेला असून मृत साठ्यावर वर्धेकराची तहान भागवली जात आहे. यामुळे जी परिस्थिती जून महिन्याची असते ती परिस्थीती जुलै महिन्यात येऊन ठाकल्याने पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला आहे.

जिल्हयात गरजपडल्यास दुष्काळ निवारण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकाऱ्यांचे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटलेली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 26, 2019, 11:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.