ETV Bharat / state

कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन - wardha sanitation workers news

वर्धा नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धीतीने आंदोलन सुरू केले आहे. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे.

sanitation workers agitation in wardha
वर्ध्येत कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन
author img

By

Published : Dec 7, 2019, 5:04 PM IST

Updated : Dec 7, 2019, 7:24 PM IST

वर्धा - नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे.

वर्ध्येत कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींजीच्या नावाने ओळख असलेल्या जिल्ह्यात अनेक दिवसांपासुन स्वच्छता विभागातील कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनात कचरा गोळा करणारे, घंटागाडी चालविणारे, डंम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगार सहभागी झाले होते. आठवड्यातून किमान एक सुट्टी, कामाचे तास आठ, वेळेवर वेत, तसेच कामगारांना संरक्षण किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

किमान वेतन 12 हजाराच्या असतांना कामगारांना केवळ 6 ते 7 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. सुट्टी न देता पुर्ण महिना करवुन घेतल्या जात आहे. अशाप्रकारे कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याच आरोप संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संघटक तुषार उमाळे यांनी केला. याबद्द्ल वांरवांर तक्रार करुनही नगर परिषद आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

वर्धा - नगर परिषदेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या मागण्यांसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे.

वर्ध्येत कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

हेही वाचा - थंडीची चाहूल लागताच पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर 'कलहंस' पक्षांचे आगमन

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींजीच्या नावाने ओळख असलेल्या जिल्ह्यात अनेक दिवसांपासुन स्वच्छता विभागातील कर्मचारी आंदोलन करत आहे. या आंदोलनात कचरा गोळा करणारे, घंटागाडी चालविणारे, डंम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगार सहभागी झाले होते. आठवड्यातून किमान एक सुट्टी, कामाचे तास आठ, वेळेवर वेत, तसेच कामगारांना संरक्षण किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

किमान वेतन 12 हजाराच्या असतांना कामगारांना केवळ 6 ते 7 हजार रुपये वेतन देण्यात येत आहे. सुट्टी न देता पुर्ण महिना करवुन घेतल्या जात आहे. अशाप्रकारे कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याच आरोप संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संघटक तुषार उमाळे यांनी केला. याबद्द्ल वांरवांर तक्रार करुनही नगर परिषद आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Intro:mh_war_01_nagar_parishad_gandhigiri_pkg_7204321

बाईट- तुषार उमाळे, विदर्भ संघटक, संभाजी ब्रिगेड.


कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले गांधीगिरी पद्धतीने आंदोलन, नाक कण डोळे घेतले झाकून

- संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन

वर्धा- नगर परिषदेमध्ये स्वच्छता विभाग अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गांधी पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलन गांधीगिरी मार्गाने करत लक्ष वेधले. हे प्रशासन मूक बहिरं आणि आंधळं असल्याने गांधीगिरी करत आंदोलन केले. शिवाय भगतसिंगाचा मार्ग अवलंब करण्याचा इशारा दिला आहे.

ज्या महात्मा गांधींनी स्वच्छतेचा संदेश दिला त्याचाच नावाने ओळख असलेल्या जिल्ह्यात सफाईचे काम करणारे कर्मचारी आंदोलन करत आहे. सततच्या दुर्लक्षणे आता तोंडावर हात, डोळ्यावर आणि कानावर हात मांडून गप्प बसले आहेत. या आंदोलनात कचरा गोळा करणारे, घंटागाडी चालविणारे, डंम्पिंगवर काम करणाऱ्या कामगारांना कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले. असे असताना किमान आठवड्यातून एक सुट्टी, कामाचा तास आठ, आणि योग्य मोबदला, तसेच महिन्याला मिळावा आणि काम करतात अवश्यक असणाऱ्या संरक्षण किट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पण कंत्राटदार नफा कमावत असताना कर्मचाऱ्यांचे शोषण करत असल्याच आरोप संभाजी ब्रिगेडचे विदर्भ संघटक तुषार उमाळे यांनी केला. वारंवार सांगूनही किमान वेतन 12 हजाराच्या घरात असतांना अर्धे म्हणजे 6 ते 7 हजार रुपये वेतन दिले जात आहे. चक्क सुट्टी न देता 30 दिवस काम काढून घेतले जात आहे. यामुळे नगर परिषद आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

यात आता आंदोलन करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकल्याची धमक्या दिला जात आहे. यातील 35 कामगारांना काढून नवीन कामगार नियुक्त केले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे आता जरी मूक बधिर प्रशासनाने संविधानाचा मार्गाने न्याय दिला नाही तर भगत सिंघचा मार्ग अवलंब करू असा इशारा संभाजी ब्रिगडने दिला आहे.
Body:पराग ढोबळे वर्धा.Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.