ETV Bharat / state

'गंगा' आयसीयूमध्ये आहे, आजार हृदयाचा असताना उपचार दातांच्या डॉक्टराकडून- राजेंद्र सिंह - Ganga Rescue Agarwal News

गंगेला हृदय रोग होता. पण, उपचार दातांचे डॉक्टर करत होते. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. आज गंगा आयसीयूमध्ये आहे. ती मेली तर सर्व नद्या मरून जाईल, अशी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता गंगा बचाव मोहिमेवर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी टीका केली.

जलपुरुष राजेंद्र सिंह
author img

By

Published : Nov 24, 2019, 6:10 PM IST

वर्धा- आम्ही विश्वास ठेवत गंगा आंदोलन मागे घेतले, पण गंगेचे पुत्र म्हणून घेणारे पंतप्रधानांना मागील चार-पाच वर्षात एकदाही गंगेची आठवण आली नाही. २० हजार करोडचे बजेट करूनही गंगेची बिमारी दुरुस्त झाली नाही. गंगेला हृदय रोग होता. पण, उपचार दातांचे डॉक्टर करत होते. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. आज गंगा आयसीयूमध्ये आहे. ती मेली तर सर्व नद्या मरून जाईल, अशी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता गंगा बचाव मोहिमेवर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी टीका केली.

माहिती देताना जलपुरुष राजेंद्र सिंह

राजेंद्र सिंह वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. यावेळी ते दिवंगत प्रोफेसर जी.डी. अग्रवाल आणि गंगा नदीवर आधारित पुस्तकावर बोलले. त्यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली. शिवाय, गंगा नदीसह पाण्याचे महत्व सांगून आजच्या परिस्थिवर भाष्य केले.

जर गंगेला चिकित्सा करून उपचार करू शकत नसेल तर या पृथ्वीवर जगण्याचा काही नैतिक अधिकार नाही, असे अग्रवाल म्हणायचे. त्यांनी गंगेसाठी ११० दिवस उपोषन केले. "मै गंगा का बेटा हु, मुझें गंगाने बुलाया है" पण एक दिवससुद्धा पंतप्रधानांनी फोन करून अग्रवालांशी संपर्क केला नाही. पवित्र गंगेच्या मुला मुलींनी तिच्यावर उपचार केला नाही तर ती मरून जाईल. गंगा मरण पावल्यावर दुसरी कुठलीच नदी वाचू शकणार नाही. गंगा तीच सर्वोच्च नदी आहे. तिच्यामध्ये १७ रोगांवर उपचार करण्याची ताकद असल्याचे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

जगात पेयजलचे मापक मानक पाहता अश्या प्रकारचे पाणी जगात कुठल्याच नदीत वाहत नाही. बापूच्या भूमीत प्रोफेसर जी.डी अग्रवालचा उल्लेख करण्यात आला त्यासाठी मी आभारी आहे. ज्यावेळी गंगा निर्मल होईल तेव्हाच मी शांत बसेल. महाराष्ट्र सरकारने जलसाक्षरतेचा अभियान चालवत चांगले काम सुरू केले आहे. या अभियानातून लोकं नदी प्रवाह आणि पाणी यासोबत जुडले पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत हृदय, बुद्धी आणि हात जुळणार नाही, तोपर्यंत हे काम होणार नाही, तोपर्यंत जलसाक्षरता होणार नाही, असेही जलपुरुष राजेंद्र सिह म्हणाले.

हेही वाचा- वर्धा-आर्वी मार्गावर भरधाव वाहनावर नियंत्रण सुटल्याने अपघात; एक ठार दहा जखमी

वर्धा- आम्ही विश्वास ठेवत गंगा आंदोलन मागे घेतले, पण गंगेचे पुत्र म्हणून घेणारे पंतप्रधानांना मागील चार-पाच वर्षात एकदाही गंगेची आठवण आली नाही. २० हजार करोडचे बजेट करूनही गंगेची बिमारी दुरुस्त झाली नाही. गंगेला हृदय रोग होता. पण, उपचार दातांचे डॉक्टर करत होते. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. आज गंगा आयसीयूमध्ये आहे. ती मेली तर सर्व नद्या मरून जाईल, अशी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता गंगा बचाव मोहिमेवर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी टीका केली.

माहिती देताना जलपुरुष राजेंद्र सिंह

राजेंद्र सिंह वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. यावेळी ते दिवंगत प्रोफेसर जी.डी. अग्रवाल आणि गंगा नदीवर आधारित पुस्तकावर बोलले. त्यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली. शिवाय, गंगा नदीसह पाण्याचे महत्व सांगून आजच्या परिस्थिवर भाष्य केले.

जर गंगेला चिकित्सा करून उपचार करू शकत नसेल तर या पृथ्वीवर जगण्याचा काही नैतिक अधिकार नाही, असे अग्रवाल म्हणायचे. त्यांनी गंगेसाठी ११० दिवस उपोषन केले. "मै गंगा का बेटा हु, मुझें गंगाने बुलाया है" पण एक दिवससुद्धा पंतप्रधानांनी फोन करून अग्रवालांशी संपर्क केला नाही. पवित्र गंगेच्या मुला मुलींनी तिच्यावर उपचार केला नाही तर ती मरून जाईल. गंगा मरण पावल्यावर दुसरी कुठलीच नदी वाचू शकणार नाही. गंगा तीच सर्वोच्च नदी आहे. तिच्यामध्ये १७ रोगांवर उपचार करण्याची ताकद असल्याचे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

जगात पेयजलचे मापक मानक पाहता अश्या प्रकारचे पाणी जगात कुठल्याच नदीत वाहत नाही. बापूच्या भूमीत प्रोफेसर जी.डी अग्रवालचा उल्लेख करण्यात आला त्यासाठी मी आभारी आहे. ज्यावेळी गंगा निर्मल होईल तेव्हाच मी शांत बसेल. महाराष्ट्र सरकारने जलसाक्षरतेचा अभियान चालवत चांगले काम सुरू केले आहे. या अभियानातून लोकं नदी प्रवाह आणि पाणी यासोबत जुडले पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत हृदय, बुद्धी आणि हात जुळणार नाही, तोपर्यंत हे काम होणार नाही, तोपर्यंत जलसाक्षरता होणार नाही, असेही जलपुरुष राजेंद्र सिह म्हणाले.

हेही वाचा- वर्धा-आर्वी मार्गावर भरधाव वाहनावर नियंत्रण सुटल्याने अपघात; एक ठार दहा जखमी

Intro:mh_war_jalpurush_rajendra_sing_on_modi_byte_7204321

यात गरज पडल्यास जलसाक्षरता या बातमीतील व्हिजवल पाठवलेले आहे अगोदरच्या बातमीत.

पवित्र नदी गंगा आयसीयूमध्ये आहे, बिमारी हृदयाची असतांना उपचार दातांच्या डॉक्टरानी केला- जल पुरुष राजेंद्र सिंह

वर्धा/ सेवाग्राम

तेव्हा आम्ही विश्वास ठेवत गंगा आंदोलन मागे घेतले, पण गंगेचे पुत्र म्हणून घेणारे पंतप्रधानांनी मागील चार पाच वर्षात एकदाही गंगेची आठवण आली नाही. 20 हजार करोडचे बजेट करूनही गंगेची बिमारी दुरुस्त झाली नाही. गंगेला हृदय रोग होता पण उपचार दातांचे डॉक्टर करत होते, उपचार करूनही काही फायदा झाला नाही, आज गंगा आयसीयूमध्ये असल्याचेही ते म्हणाले, गंगा मेली तर सर्व नद्या मरून जाईल अशी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींन नाव न घेता गंगा बचाव मोहिमेवर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी टीका केली.

ते वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत प्रोफेसर जी डी अग्रवाल आणि गंगा नदी यावर आधारित पुस्तकावर प्रकाशन करतांना बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली शिवाय गंगा नदी सह नदी आणि पाण्याचे महत्व सांगून आजच्या परिस्थिवर भाष्य केले.

जी डी अग्रवाल हे गंगेला केवळ आई म्हणत होते असे नाही तर नाही तर तर आईसारखे व्यवहार करतो. जर माझा गंगेला चिकित्सा करून उपचार करू शकत नसेल तर या पृथ्वीवर जगण्याचा काही नैतिक अधिकार नाही, गंगेसाठी 110 दिवस उपोषण करत त्या पंतप्रधासमोर तपस्या केली, ज्यांनी म्हटल की गंगा बेटा हु, मुझें गंगा ने बुलाया है" पण एक दिवस सुद्धा फोन करून गंगेच्या पुत्रासोबत संपर्क केला नाही. पण तेच जेव्हा प्रधानमंत्री नव्हते तेव्हा म्हणाले आंदोलन करू नका जे मागील सरकारने जे तीस वर्षात केले नाही, ते तीन महिन्यात करून दाखवतो असे म्हणायचे.


पण यावर पवित्र गंगेच्या मुला मुलींनी गंगेवर उपचार नाही केला तर ती मरून जाईल. यात सांगायचे झाले तर गंगा मरण पावलीतर दुसरी कुठलीच नदी वाचू शकणार नाही, गंगा ती सर्वोच नदी आहे ज्यामध्ये 17 रोगांवर उपचार करण्याची ताकद आहे, जगात पेय जलच्या मापक मानक पाहता अश्या प्रकारचे पाणी जगात कुठल्याच नदीत वाहत नाही. बापूच्या भूमीत प्रोफेसर जी डी अग्रवालचा उल्लेख केला आभारी आहे.ज्यावेळी गंगा निर्मल होईल तेव्हाच शांत बसेल. महाराष्ट्र सरकारने जलसाक्षरतेचा अभियान चालवत चांगले काम सुरू केले आहे. या अभियानातून लोक नदी प्रवाह आणि पाणी यासोबत जुडले पाहिजे समजून घेतले पाहिजे, हे किती महत्वाचे आहे. या मोठं का। केले पाहिजे. जो पर्यंत हृदय बुद्धी आणि हात जुळणार नाही, तोपर्यंत हे काम होणार नाही, तो पर्यंत जलसाक्षरता होणार नाही असेही जलपुरुष राजेंद्र सिह म्हणाले.



Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.