ETV Bharat / state

तलाव 'ओव्हर फ्लो'; ठाण्यातील रस्त्यावर पाणीच पाणी - manoj devkar

मुंबईसह उपनगराला दोन दिवस पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे ठाण्यातील मासुंदा तलाव पाण्याने भरून ओसंडू लागले आहे. हे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठाण्याच्या रस्त्यावर साचलेले पाणी
author img

By

Published : Jun 29, 2019, 2:17 PM IST

ठाणे - मुंबई व उपनगराला पावसाने शुक्रावारपासून चांगलेच झोडपले आहे. ठाण्यातील मासुंदा तलाव पावसाच्या पाण्याना भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे तलाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे.

ठाण्याच्या रस्त्यावर साचलेले पाणी

मागील दोन दिवसांपासून ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसाने ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना फटका बसत असून वाहने धीम्या गतीने जाताना दिसत आहे. या भागात लहान नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे अशा सखोल भागात पाणी साचत आहे. ठाण्यात जवळपास १० ते १५ सखोल भागात पाणी साचत आहे. पावसाने जर जोर धरला तर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. ठाण्यात आता पर्यंत २०० मिली पाऊस पडला असून एकूण कालपर्यंत ६०० मिली पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे - मुंबई व उपनगराला पावसाने शुक्रावारपासून चांगलेच झोडपले आहे. ठाण्यातील मासुंदा तलाव पावसाच्या पाण्याना भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे तलाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे.

ठाण्याच्या रस्त्यावर साचलेले पाणी

मागील दोन दिवसांपासून ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसाने ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना फटका बसत असून वाहने धीम्या गतीने जाताना दिसत आहे. या भागात लहान नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे अशा सखोल भागात पाणी साचत आहे. ठाण्यात जवळपास १० ते १५ सखोल भागात पाणी साचत आहे. पावसाने जर जोर धरला तर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. ठाण्यात आता पर्यंत २०० मिली पाऊस पडला असून एकूण कालपर्यंत ६०० मिली पावसाची नोंद झाली आहे.

Intro:लागून राहिलेल्या पावसामुळे साचले मासुंदा तलावाजवळ रस्त्यावर पाणी तलाव ओव्हरफ्लोBody: गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसाने ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात आज देखील त्याच पद्धतीने पाणी साचले आहे .या साचलेल्या पाण्या मुळे वाहन धारकांना याचा फटका बसत असून वाहने धीम्या गतीने जाताना दिसत आहे .या भागात नाले लहान आणि व्यवस्थित साफ न केल्या मुळे आशा सखोल भागात पाणी साचत आहे .जवळपास ठाण्यात 10 ते 15 सखोल भागात पाणी साचत आहे.पावसाने जर जोर धरला तर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जास्त प्रमाणात साचू शकते.ठाण्यात आता प्रयन्त 200 मिलीं मीटर पाऊस पडला असून एकूण काल पासून 600 मिलीं मीटर पावसाची नोंद झाली आहे. Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.