ETV Bharat / state

चंद्रभागेत पोहायला गेलेले दोन तरुण गेले वाहून; शोध कार्य सुरू

author img

By

Published : Sep 8, 2019, 11:39 PM IST

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेल्याची घटना घडली. स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेले

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेल्याची घटना घडली. स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेले


नदीत प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्यानेही उडी मारली. मात्र, ते दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघा तरूणांचा शोध घेण्याचे कार्य पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सीना माढा योजनेतील पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन


उजनी आणि वीर धरणातून गेल्या दोन दिवसांपासून भीमानदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पंढरपुरच्या नदीपात्रात सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेल्याची घटना घडली. स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेले


नदीत प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्यानेही उडी मारली. मात्र, ते दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघा तरूणांचा शोध घेण्याचे कार्य पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सीना माढा योजनेतील पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन


उजनी आणि वीर धरणातून गेल्या दोन दिवसांपासून भीमानदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पंढरपुरच्या नदीपात्रात सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

Intro:सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे नदीत पोहायला गेलेले दोघे तरूण वाहून गेले आहेत. नदीत पोहण्यासाठी एकाने बंधा-यावरून नदीत उडी मारली...पण पाण्याच्या वेगाच्या प्रवाहाबरोबर तो वाहत जाऊ लागला.वाहून जाणाऱ्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्यानेही उडी मारली.मात्र ते दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत.वाहून गेलेल्या तरूणांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.Body:उजनी आणि वीर धरणातून गेल्या दोन दिवसांपासून भीमानदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे.पंढरपुरात नदीपात्रात सुमारे 47 हजार क्युसेक इतके पाणी वाहत आहे.पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तरीही स्वप्नील शिंदे आणि लक्ष्मण खंकाळ पोहायला गेले अन पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागलाय.Conclusion:चंद्रभागेच्या पात्रात वाहून गेलेल्या दोघा युवकांचा पोलीस शोध घेत आहेत.पण त्यांच्या जाण्यामुळं पंढरपूर शहरपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.