ETV Bharat / state

भाजपचे सरकार येणे शेतकरी हिताचे नाही - राजू शेट्टी

गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत. त्यामुळे राज्यात जो माहौल तयार झालायं त्याचा विचार करता भाजपचे सरकार येणे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याची टीका शेट्टींनी केली.

author img

By

Published : Nov 8, 2019, 8:32 AM IST

राजू शेट्टी

सोलापूर - सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी कोणालाही अंगावर घ्यायला स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही. शिवसेनेला काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना

हेही वाचा - अक्कलकोट राजघराण्याच्या राजकुमारी सुनिताराजे भोसले यांचं निधन

शेट्टी म्हणाले, गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत. त्यामुळे राज्यात जो माहौल तयार झालायं त्याचा विचार करता भाजपचे सरकार येणे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याची टीका शेट्टींनी केली.

हेही वाचा - बार्शीमध्ये लक्झरी बस-बोलेरो पिकपचा भीषण अपघात

सोलापूर - सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी कोणालाही अंगावर घ्यायला स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी हिताचे नाही. शिवसेनेला काम करण्याची संधी दिली पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी माध्यमांशी बोलताना

हेही वाचा - अक्कलकोट राजघराण्याच्या राजकुमारी सुनिताराजे भोसले यांचं निधन

शेट्टी म्हणाले, गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत. त्यामुळे राज्यात जो माहौल तयार झालायं त्याचा विचार करता भाजपचे सरकार येणे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याची टीका शेट्टींनी केली.

हेही वाचा - बार्शीमध्ये लक्झरी बस-बोलेरो पिकपचा भीषण अपघात

Intro:सोलापूर : राज्यात भाजपचं सरकार येणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसून शेतकऱ्यांना हानिकारक ठरणार आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलीय. ते आज सोलापुरात पत्रकारपरिषदेत बोलत होते.


Body:गेल्या 5 वर्षांचा कारभार पाहता भाजप सरकारची धोरणं ही शेतकरीविरोधी राहिली आहेत.त्यामुळं राज्यात जो माहौल तयार झालाय त्याचा विचार करता भाजपचं सरकार येणं शेतकऱ्यांना पुन्हा त्रासदायक ठरणार असल्याचं शेट्टी यांनी म्हंटलंय.


Conclusion:शेतकरी प्रश्नांवर लढणाऱ्या स्वाभिमानीला राज्यात भाजपेतर पक्षांचं सरकार यावं असं वाटतंय.त्याचं उत्तर येत्या 48 तासांत मिळणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.