ETV Bharat / state

आरोग्य यंत्रणा सक्षम, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण - जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यामुळे गावोगावी काही वा निर्माण होत आहेत. त्यांना थेट घरी न जाऊ देता अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. याबद्दल जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Sindhudurg District Collector
जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी
author img

By

Published : May 29, 2020, 2:56 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असून, कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे काही करू नये, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. मुंबईसह मोठ्या सहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमनी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र त्यांना थेट घरी प्रवेश न देता त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी

जिल्हाधिकारी यांनी जनतेशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी येणारे चाकरमानी आपलेच आहेत. त्यांना आपण अलगीकरनात ठेऊन नंतरच गावात पाठवत आहोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

सिंधुदुर्ग - जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असून, कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे काही करू नये, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. मुंबईसह मोठ्या सहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमनी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र त्यांना थेट घरी प्रवेश न देता त्यांना अलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी

जिल्हाधिकारी यांनी जनतेशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी येणारे चाकरमानी आपलेच आहेत. त्यांना आपण अलगीकरनात ठेऊन नंतरच गावात पाठवत आहोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.