ETV Bharat / state

डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारच - उदयनराजे भोसले

author img

By

Published : Sep 3, 2019, 9:52 PM IST

डॉल्बीमुळे जर घरे पडत असती, तर सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बीच लावली असती. विमानांची गरजच राहिली नसती, असा टोला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी डॉल्बी बंदीच्या निर्णयावर लगावला.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार का? या विषयावर सध्या जोरदार चर्चा साताऱ्यासह राज्यात सुरू आहेत. यातच उदयनराजेंनी गणेशोत्सवातील डॉल्बीविषयी वक्तव्य केले आहे. डॉल्बीला त्यांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीबाबत आपली भूमिका मांडली आहे. काही दोन-चार लोक यंत्रणेमध्ये येऊन आपली भूमिका सर्वसामान्यांवर लादत आहेत. डॉल्बी का नको? हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा - गणेश विसर्जनासमोर विघ्न; मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात


सरकार डॉल्बीवाल्यांचे रोजगार काढून घेण्याचे काम करत आहेत. डॉल्बीमुळे जर घरे पडत असती, तर सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बीच लावली असती. विमानांची गरजच राहिली नसती, असा टोलाही त्यांनी डॉल्बी बंदीच्या निर्णयावर लगावला. 'डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारचं', असे मत त्यांनी आपल्या खास शैलीत व्यक्त केले.

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार का? या विषयावर सध्या जोरदार चर्चा साताऱ्यासह राज्यात सुरू आहेत. यातच उदयनराजेंनी गणेशोत्सवातील डॉल्बीविषयी वक्तव्य केले आहे. डॉल्बीला त्यांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीबाबत आपली भूमिका मांडली आहे. काही दोन-चार लोक यंत्रणेमध्ये येऊन आपली भूमिका सर्वसामान्यांवर लादत आहेत. डॉल्बी का नको? हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा - गणेश विसर्जनासमोर विघ्न; मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात


सरकार डॉल्बीवाल्यांचे रोजगार काढून घेण्याचे काम करत आहेत. डॉल्बीमुळे जर घरे पडत असती, तर सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बीच लावली असती. विमानांची गरजच राहिली नसती, असा टोलाही त्यांनी डॉल्बी बंदीच्या निर्णयावर लगावला. 'डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारचं', असे मत त्यांनी आपल्या खास शैलीत व्यक्त केले.

Intro:सातारा जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तर राज्यातील राजकारण हादरवून सोडले आहे. आज उदयनराजे भोसले यांनी गणपती उसत्व काळात आपली डॉल्बी भूमिका पुन्हा मांडली आहे. ते म्हणाले काही दोन चार लोक यंत्रने मध्ये येऊन आपली भूमिका लादत आहेत. डॉल्बी का नको विचारलं पाहिजे शासनाला.Body:रोजगार उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. त्यांचे रोजगार काढून घेण्याचे काम हे करत आहेत. डॉल्बी वाजली पाहिजे जर डॉल्बी मुळे जर घर पडत असती तर सर्जिकल स्ट्रेइक करण्यापेक्षा सीमेवरती डॉल्बी लावली असती विमाने कश्याला लागली असती. आवाज वाढवला असता तर घरे पडली असती कश्यासाठी स्ट्रेइक करायची गरज लागली असते. डॉल्बी पाहिजेच ओ पोर आहेत म्हणल्या वरती तेवढं लागणारच असे मतवाज त्यांनी व्यक्त केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.